शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

तिकीट मिळेल की नाही? मंत्री, खासदारांना चिंता; लोकसभेच्या मैदानात होऊ शकतो बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 05:15 IST

यामागचे मुख्य कारण म्हणजे भाजप आणि आरएसएसची पिढी बदलाची योजना आहे.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ):  केंद्र सरकारमधील ज्येष्ठ केंद्रीय मंत्री आणि दिग्गज खासदारांना २०२४च्या लोकसभा निवडणुकीत वय किंवा कामगिरीच्या आधारावर तिकीट कापले जाण्याची चिंता वाटत आहे, तर राज्यसभेच्या खासदारांना लोकसभानिवडणूक लढविण्यास सांगितले जाऊ शकते, याची त्यांना धास्ती आहे. 

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या सात खासदारांना उभे केले गेले. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल, रेणुका सिंह यांना केंद्रीय मंत्रिपद सोडून राज्यांमध्ये पाठविण्यात आले. हे पाहून केंद्र सरकारमधील दिग्गज आणि बलाढ्य केंद्रीय मंत्री आणि खासदारांना धास्ती बसली आहे. कोणतेही केंद्रीय मंत्री आपल्याला लोकसभेचे तिकीट मिळेल आणि सरकार स्थापन झाल्यास केंद्रीय मंत्री बनविले जाईल, असा दावा करण्याच्या स्थितीत नाहीत. यामागचे मुख्य कारण म्हणजे भाजप आणि आरएसएसची पिढी बदलाची योजना आहे. या अंतर्गत तरुण चेहरे पुढे आणायचे आहेत आणि त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या द्यायच्या आहेत. 

चेहरा कोणताही असो...

तीन राज्यांमधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांना असे वाटत आहे की, आगामी लोकसभा निवडणूक औपचारिक आहे. लोकांना वाटते की, पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वात  सरकार येणे निश्चित आहे. मग चेहरा कोणताही असो काही फरक पडणार नाही. सर्वसामान्य मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान करीत आहे.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ