शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

तिकीट मिळेल की नाही? मंत्री, खासदारांना चिंता; लोकसभेच्या मैदानात होऊ शकतो बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 05:15 IST

यामागचे मुख्य कारण म्हणजे भाजप आणि आरएसएसची पिढी बदलाची योजना आहे.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली ( Marathi News ):  केंद्र सरकारमधील ज्येष्ठ केंद्रीय मंत्री आणि दिग्गज खासदारांना २०२४च्या लोकसभा निवडणुकीत वय किंवा कामगिरीच्या आधारावर तिकीट कापले जाण्याची चिंता वाटत आहे, तर राज्यसभेच्या खासदारांना लोकसभानिवडणूक लढविण्यास सांगितले जाऊ शकते, याची त्यांना धास्ती आहे. 

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या सात खासदारांना उभे केले गेले. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हादसिंह पटेल, रेणुका सिंह यांना केंद्रीय मंत्रिपद सोडून राज्यांमध्ये पाठविण्यात आले. हे पाहून केंद्र सरकारमधील दिग्गज आणि बलाढ्य केंद्रीय मंत्री आणि खासदारांना धास्ती बसली आहे. कोणतेही केंद्रीय मंत्री आपल्याला लोकसभेचे तिकीट मिळेल आणि सरकार स्थापन झाल्यास केंद्रीय मंत्री बनविले जाईल, असा दावा करण्याच्या स्थितीत नाहीत. यामागचे मुख्य कारण म्हणजे भाजप आणि आरएसएसची पिढी बदलाची योजना आहे. या अंतर्गत तरुण चेहरे पुढे आणायचे आहेत आणि त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या द्यायच्या आहेत. 

चेहरा कोणताही असो...

तीन राज्यांमधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यांना असे वाटत आहे की, आगामी लोकसभा निवडणूक औपचारिक आहे. लोकांना वाटते की, पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वात  सरकार येणे निश्चित आहे. मग चेहरा कोणताही असो काही फरक पडणार नाही. सर्वसामान्य मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान करीत आहे.  

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ