शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
4
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
5
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
6
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
7
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
8
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
9
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
10
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
11
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
12
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
13
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
14
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
15
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
16
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
17
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
18
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
19
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
20
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?

निवडणूक आयोग-भाजप यांची हातमिळवणी; बिहारमध्ये एकाही मताची चोरी होऊ देणार नाही: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 10:35 IST

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बिहारमधील मतदार अधिकार यात्रेच्या तिसऱ्या दिवशी नवादा येथे गर्दी जमली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवादा : निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यात ‘मतचोरी’साठी हातमिळवणी झाली आहे. मात्र, बिहारमध्ये ‘महागठबंधन’ एकाही मताची चोरी होऊ देणार नाही, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सांगितले.

बिहारमधील मतदार अधिकार यात्रेच्या तिसऱ्या दिवशी नवादामधील भगतसिंह चौक येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, मतदानाचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिला आहे. केंद्र सरकार, निवडणूक आयुक्त हा अधिकार तुमच्याकडून हिरावून घेत आहेत.

राहुल गांधी म्हणाले, तेजस्वी यादव, मी आणि इतर महागठबंधन नेते सांगू इच्छितो की, आम्ही बिहारमध्ये एकाही मताची चोरी होऊ देणार नाही. निवडणूक आयोग आणि भाजपने हरयाणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील निवडणुकांची चोरी केली. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान जादूच्या कांडीने १ कोटी नवीन मतदार जोडले गेले, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीVotingमतदानBiharबिहारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा