शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोग-भाजप यांची हातमिळवणी; बिहारमध्ये एकाही मताची चोरी होऊ देणार नाही: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 10:35 IST

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बिहारमधील मतदार अधिकार यात्रेच्या तिसऱ्या दिवशी नवादा येथे गर्दी जमली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवादा : निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यात ‘मतचोरी’साठी हातमिळवणी झाली आहे. मात्र, बिहारमध्ये ‘महागठबंधन’ एकाही मताची चोरी होऊ देणार नाही, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सांगितले.

बिहारमधील मतदार अधिकार यात्रेच्या तिसऱ्या दिवशी नवादामधील भगतसिंह चौक येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, मतदानाचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिला आहे. केंद्र सरकार, निवडणूक आयुक्त हा अधिकार तुमच्याकडून हिरावून घेत आहेत.

राहुल गांधी म्हणाले, तेजस्वी यादव, मी आणि इतर महागठबंधन नेते सांगू इच्छितो की, आम्ही बिहारमध्ये एकाही मताची चोरी होऊ देणार नाही. निवडणूक आयोग आणि भाजपने हरयाणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील निवडणुकांची चोरी केली. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान जादूच्या कांडीने १ कोटी नवीन मतदार जोडले गेले, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीVotingमतदानBiharबिहारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा