शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोग-भाजप यांची हातमिळवणी; बिहारमध्ये एकाही मताची चोरी होऊ देणार नाही: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 10:35 IST

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बिहारमधील मतदार अधिकार यात्रेच्या तिसऱ्या दिवशी नवादा येथे गर्दी जमली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवादा : निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यात ‘मतचोरी’साठी हातमिळवणी झाली आहे. मात्र, बिहारमध्ये ‘महागठबंधन’ एकाही मताची चोरी होऊ देणार नाही, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सांगितले.

बिहारमधील मतदार अधिकार यात्रेच्या तिसऱ्या दिवशी नवादामधील भगतसिंह चौक येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, मतदानाचा अधिकार तुम्हाला संविधानाने दिला आहे. केंद्र सरकार, निवडणूक आयुक्त हा अधिकार तुमच्याकडून हिरावून घेत आहेत.

राहुल गांधी म्हणाले, तेजस्वी यादव, मी आणि इतर महागठबंधन नेते सांगू इच्छितो की, आम्ही बिहारमध्ये एकाही मताची चोरी होऊ देणार नाही. निवडणूक आयोग आणि भाजपने हरयाणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील निवडणुकांची चोरी केली. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान जादूच्या कांडीने १ कोटी नवीन मतदार जोडले गेले, अशी टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीVotingमतदानBiharबिहारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा