शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

'कंगना रणौतच्या 'त्या' वक्तव्याला मोदी-योगी देशद्रोह मानणार का ?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 19:51 IST

'तेच वक्तव्य एखाद्या मुस्लिमाने केले असते, तर त्याला गोळ्या घातल्या असत्या.'

अलिगढ:उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे आरोप-प्रत्यारोपाचे सत्र अधिक तीव्र झाले आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल(AIMIM) प्रमुख असदुद्दीन औवेसी सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. अलीगढमधील 'शोषित वंचित समाज संमेलना'ला संबोधित करताना ओवेसी यांनी कंगना राणौतच्या 2014 नंतर स्वातंत्र्य मिळाल्याच्या कथित वक्तव्यावर निशाणा साधला.

असदुद्दीन औवेसी म्हणाले, 'मला पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की, देश 1947 मध्ये स्वतंत्र झाला की 2014 मध्ये? कंगनाने बोललेले वक्तव्य जर एखाद्या मुस्लिमाने केले असते तर त्याला गोळ्या घातल्या असत्या. कंगनाच्या वक्तव्याला आता मोदी-योगी देशद्रोह मानणार का?' यावेळी त्यांनी मुस्लिमांना एकत्र येण्याचे आवाहन करत, हिंदू मत भाजपचे झाले, त्यांच्यासाठी मुस्लिम मताला किंमत नाही, असं म्हणाले.

गृहमंत्री शहांवर साधला निशाणा

यावेळी गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधत औवेसी म्हणाले, 'अमित शाह मुस्लिमांचे नाव घेतल्याशिवाय झोपू शकत नाहीत. आझम खान आठवतात तर अमित शहांना कासगंजचा अल्ताफ का आठवत नाही? ते हिंदू असते तर योगी आदित्यनाथ लगेच पोहोचले असते. पोलिसांचे निलंबन झाले पण त्यांच्यावर खुनाचा खटला चालवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदी