शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

शेतकऱ्यांना मोदी सरकार आज देणार खूषखबर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 06:21 IST

अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठी योजना जाहीर करण्याचे संकेत कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी दिले होते.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी मोदी सरकार सोमवारी खूषखबर देण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी होत असून त्यात हे निर्णय अपेक्षित आहेत.अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठी योजना जाहीर करण्याचे संकेत कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी दिले होते. लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे अनेक पर्याय कृषी मंत्रालयाने दिले आहेत. यापैकी कोणता पर्याय मंत्रिमंडळ मंजूर करते, यावर त्याचे स्वरूप ठरेल. तीन राज्यांमधील सत्ता गमावल्यानंतर मोदी सरकार काही भरीव करण्याची घाई करत आहे. मात्र, आता अशी योजना राबवून त्याचा लोकसभा निवडणुकीत कितपत फायदा होऊ शकेल, याविषयी मात्र राजकीय निरीक्षक साशंक आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीagricultureशेतीFarmerशेतकरी