शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार: विश्व हिंदू परिषद

By मोरेश्वर येरम | Updated: January 2, 2021 14:09 IST

"श्री राम मंदिराबाबतचा इतिहास लक्षात घेता आम्ही फक्त हिंदू कुटुंबियांशीच संपर्क साधणार आहोत.", असं तिवारी म्हणाले.

ठळक मुद्देकेवळ राम भक्तांशींच वर्गणीसाठी संपर्क साधणार, विहिंपची घोषणादेशात केवळ हिंदू धर्मियांकडे राम मंदिरासाठीची वर्गणी मागणारराम मंदिर निर्माणासाठीच्या वर्गणीवरुन वाद होण्याची शक्यता

देहरादूनअयोध्येतील भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशातील फक्त हिंदू कुटुंबांकडेच वर्गणी मागण्यासाठी जातील, असं विधान विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) प्रवक्ते विजय शंकर तिवारी यांनी केलं आहे. 

१५ जानेवारीपासून विश्व हिंदू परिषदेकडून श्री राम जन्मभूमी मंदीर निधी समर्पण अभियान सुरू करण्यात येणार आहे. उत्तराखंडमधील २४ लाख कुटुंबांतील जवळपास १ कोटी श्री राम भक्तांना राम मंदिराच्या निर्माणासाठी निधी आणि त्यांचा वेळ देण्याचं आवाहन 'विहिंप'कडून करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात २७ फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम राबवली जाणार आहे. पण उत्तराखंडमध्ये राज्याचा आकार लक्षात घेता ५ फेब्रुवारीपर्यंतच मोहीम राबविण्यात येणार आहे. 

राम मंदिराच्या निर्माणासाठी सर्वसामान्य जनतेचंही योगदान लाभावं यासाठी देशातील नागरिकांकडून निधी जमा करण्यात येणार असल्याचं विहिंपने जाहीर केलं होतं. त्यानंतर या मोहीमेत सर्वधर्मियांकडून निधी घेतला जाणार आहे का? या प्रश्नावर विहिंपचे प्रवक्ते विजय शंकर तिवारी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

"श्री राम मंदिराबाबतचा इतिहास लक्षात घेता आम्ही फक्त हिंदू कुटुंबियांशीच संपर्क साधणार आहोत.", असं तिवारी म्हणाले. इतर धर्मियांबाबत पुन्हा एकदा विचारलं असता त्यांनी पुन्हा एकदा आम्ही फक्त राम भक्तांशीच संपर्क साधणार आहोत, असं ते म्हणाले. 

"विहिंपचे कार्यकर्ते सर्व ठिकाणी फिरतील पण इतर धर्मियांच्या घरी ते जाणार नाहीत. मात्र, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि इतर बांधवांनी जर स्वत:हून आमच्याशी संपर्क साधून निधी देण्याची इच्छा व्यक्त केली. तर त्यांच्या निधीचा आम्ही सन्मानाने स्वीकार करू", असंही तिवारी म्हणाले. 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपा