शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एअर इंडियाचं होणार खासगीकरण? सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 18:23 IST

एअर इंडिया कंपनी चालवण्याची  केंद्र सरकारची इच्छा नसल्याने एअर इंडियाचं खासगीकरण करण्याचा विचार सरकार करत असल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली: एअर इंडिया कंपनी चालवण्याची  केंद्र सरकारची इच्छा नसल्याने एअर इंडियाचं खासगीकरण करण्याचा विचार सरकार करत असल्याचे समोर आले आहे.

नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी सांगितले की, गृहमंत्री अमित शहा एअर इंडियाच्या खासगीकरणीसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष असून एअर इंडियाचे खासगीकरण करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल. तसेच याआधीही यासंबंधी कॅबिनेट सचिवांच्या अध्यतक्षतेखाली बैठक झाल्याचे त्यांनी सांगितले. 

गेल्या बऱ्याच काळापासून एअर इंडियाला आर्थिक अडचणींचा सामना करवा लागतोय. तसेच गेल्या काही दिवसांपासून सरकारी ऑइल मार्केटिंग कंपनीचे बिल न भरल्यामुळे HPCL, BPCL आणि IOCने एअर इंडियाला इंधनाचा पुरवठा देखील थांबवण्यात आला होता. त्याचप्रमाणे एअर इंडियातील कर्मचाऱ्यांच्या  एक महिन्याच्या पगारासाठी 300 कोटी खर्च करावा लागतो. तसेच 2017- 18 मध्ये एअर इंडियावर एकुण 55,000 कोटींचे कर्ज होते,  2018- 19 मध्ये त्या कर्जात वाढ होऊन  58,351.93 कोटी रुपये झाले आहे.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाMONEYपैसा