शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

'देशावर 600 वर्ष राज्य करणाऱ्या मुस्लिमांना कशाची भीती वाटतेय?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 11:30 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह कृष्ण गोपाळ यांचा सवाल

नवी दिल्ली: देशावर 600 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या मुस्लिम समाजाला आता कशाची भीती वाटतेय, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह कृष्ण गोपाळ यांनी उपस्थित केला आहे. देशातील सर्व धमांमध्ये समन्वय असायला हवा, असं म्हणत कोणाला भीती वाटत असल्यास त्यांनी चर्चा करायला हवी, असा सल्लादेखील गोपाळ यांनी दिला. मुघल बादशाह शाहजहानचा पुत्र दारा शिकोहवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.देशातील काही धर्मीयांची संख्या अवघ्या काही लाखांच्या घरात आहे. तर मुस्लिमांची संख्या 16-17 कोटी इतकी आहे. मात्र तरीही मुस्लिम समाजात का भयभीत झाला आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोणाच्या मनात भीतीची भावना असल्यास त्यांनी संवाद साधून ती दूर करावी, असं गोपाळ म्हणाले. 'पाकिस्तानी दु:खी राहावेत, असा विचारदेखील भारतीयांच्या मनात येणार नाही. कारण सर्वे भवन्तु सुखिनः अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे,' असं गोपाळ यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी एका लेखाचा संदर्भ देत काही आकडेवारी सांगितली. 'देशातील पारशी समाजाची संख्या 50 हजार आहे. तर जैनांची संख्या 45 लाख, बौद्धांची 80-90 लाख, यहुदींची 5 हजार आहे. मात्र या समाजांना भीती वाटत नाही. पारशी घाबरलेत, जैन भयभीत आहेत, असं तुम्ही कधी ऐकलंय का? मग तुम्ही 16-17 कोटी असूनही भयभीत का? तुम्ही कोणामुळे घाबरले आहात?' असे प्रश्न गोपाळ यांनी उपस्थित केले. ज्या समाजानं 600 वर्ष सत्ता गाजवली. त्या कोणाची भीती वाटते?, असा सवालदेखील त्यांनी विचारला. 

टॅग्स :Muslimमुस्लीमRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ