शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

'देशावर 600 वर्ष राज्य करणाऱ्या मुस्लिमांना कशाची भीती वाटतेय?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 11:30 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह कृष्ण गोपाळ यांचा सवाल

नवी दिल्ली: देशावर 600 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या मुस्लिम समाजाला आता कशाची भीती वाटतेय, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह कृष्ण गोपाळ यांनी उपस्थित केला आहे. देशातील सर्व धमांमध्ये समन्वय असायला हवा, असं म्हणत कोणाला भीती वाटत असल्यास त्यांनी चर्चा करायला हवी, असा सल्लादेखील गोपाळ यांनी दिला. मुघल बादशाह शाहजहानचा पुत्र दारा शिकोहवर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.देशातील काही धर्मीयांची संख्या अवघ्या काही लाखांच्या घरात आहे. तर मुस्लिमांची संख्या 16-17 कोटी इतकी आहे. मात्र तरीही मुस्लिम समाजात का भयभीत झाला आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोणाच्या मनात भीतीची भावना असल्यास त्यांनी संवाद साधून ती दूर करावी, असं गोपाळ म्हणाले. 'पाकिस्तानी दु:खी राहावेत, असा विचारदेखील भारतीयांच्या मनात येणार नाही. कारण सर्वे भवन्तु सुखिनः अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे,' असं गोपाळ यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी एका लेखाचा संदर्भ देत काही आकडेवारी सांगितली. 'देशातील पारशी समाजाची संख्या 50 हजार आहे. तर जैनांची संख्या 45 लाख, बौद्धांची 80-90 लाख, यहुदींची 5 हजार आहे. मात्र या समाजांना भीती वाटत नाही. पारशी घाबरलेत, जैन भयभीत आहेत, असं तुम्ही कधी ऐकलंय का? मग तुम्ही 16-17 कोटी असूनही भयभीत का? तुम्ही कोणामुळे घाबरले आहात?' असे प्रश्न गोपाळ यांनी उपस्थित केले. ज्या समाजानं 600 वर्ष सत्ता गाजवली. त्या कोणाची भीती वाटते?, असा सवालदेखील त्यांनी विचारला. 

टॅग्स :Muslimमुस्लीमRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ