शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

काँग्रेस अध्यक्ष निवडीला उशीर का?, या आठवड्यात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 01:26 IST

राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतरच्या काळातही या पदाबाबत सस्पेन्स कायम आहे.

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी २५ मे रोजी अध्यक्षपद सोडल्यानंतर नव्या अध्यक्षांच्या निवडीबाबत सस्पेन्स कायम आहे. अर्थात, कार्यकारी अध्यक्ष निवडीसाठी याच आठवड्यात कार्यकारी समितीची बैठक होणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे. तथापि, राहुल गांधी हे अमेरिकेला गेले होते आणि गुरुवारी ते राजधानी दिल्लीत परतले आहेत. तरीही, कार्यकारी समितीच्या बैठकीबाबत कोणतेही संकेत नाहीत.

उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीडब्ल्यूसीची बैठक लवकर होऊ शकत नाही. सूत्रांनी सांगितले की, कार्यकारी अध्यक्षांच्या निवडीसाठी यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना कोणतीही घाई नाही. राहुल गांधी यांना राजीनाम्यावर विचार करण्यासाठी त्या पर्याप्त वेळ देऊ इच्छितात. त्यांना असे वाटते की, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी हे पद सोडले तेव्हा ते रागात होते. त्यावेळी राहुल गांधी हे नाराज होते. निवडणुकीत पक्ष किमान १५० जागा जिंकेन असा त्यांना विश्वास होता. त्यांचा अंदाज डेटा अ‍ॅनालिसिस हेड प्रवीण चक्रवर्ती यांच्या आधारावर होता. ‘चौकीदार चोर है’चा नारा यशस्वी असल्याचा विश्वासही त्यांनी दाखविला होता.अनेक राज्यातील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांना असा विश्वास दिला होता की, पक्षाला संबंधित राज्यात चांगल्या जागा मिळतील. याच कारणामुळे सीडब्ल्यूसीच्या बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतरच्या काळातही या पदाबाबत सस्पेन्स कायम आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस