शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भारताचे संपूर्ण जग कौतुक करेल - स्वामी चिदानंद सरस्वती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 22:00 IST

अयोध्या निकालानंतर अजित डोवाल यांच्याकडे सर्वधर्मियांनी बैठक; परस्पर बंधुता टिकवून ठेवण्याचे आवाहन

ठळक मुद्देसंपूर्ण जग आपल्या देशाचे कौतुक करीत असल्याचे स्वामी चिदानंद सरस्वती यांनी सांगितले.राष्ट्रीय सुरक्ष सल्लागार अजित डोवाल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत स्वामी चिदानंद सरस्वती यांनी आज डोवाल यांची भेट घेतली.

नवी दिल्ली - राष्ट्रीय सुरक्ष सल्लागार अजित डोवाल यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत स्वामी चिदानंद सरस्वती यांनी आज डोवाल यांची भेट घेतली. त्यावेळी सर्वांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय प्रेमाने स्वीकार केला आहे. आम्ही एकत्र आलो आणि यशस्वी झालो. मला माझ्या मुस्लिम बांधवांचे आभार मानायचे आहेत. कोणीही जिंकला नाही किंवा हरलं नाही. संपूर्ण जग आपल्या देशाचे कौतुक करीत असल्याचे स्वामी चिदानंद सरस्वती यांनी सांगितले.अयोध्यावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बाबा रामदेव, स्वामी परमात्मानंद, स्वामी अवधेशानंद, शिया धर्मगुरू मौलाना कल्बे जवाद आणि अन्य धार्मिक नेत्यांची रविवारी दिल्लीतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला उपस्थित असणार्‍या सर्वधर्मीय मान्यवरांनी देशातील आणि बाहेरील काही देशद्रोही घटक आपल्या राष्ट्रीय हितसंबंधांचे नुकसान करण्यासाठी परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात या निर्णयाशी सहमती दर्शविली आहे. या बैठकीत सर्व समाजात परस्पर बंधुतेची भावना कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याAjit Dovalअजित डोवालBaba Ramdevरामदेव बाबा