शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Patiala Violence: पतियाळा हिंसाचाराला जबाबदार कोण? पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, दिली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 17:55 IST

Patiala Violence: पंजाबमधील पतियाशा शहरामध्ये काल दोन समुदायांमध्ये हिंसाचार उफाळल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या हिंसाचाराबाबत मोठं विधान केलं आहे.

नवी दिल्ली - पंजाबमधील पतियाशा शहरामध्ये काल दोन समुदायांमध्ये हिंसाचार उफाळल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या हिंसाचाराबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी सांगितले की, कुठल्याही परिस्थितीत त्यांचं सरकार राज्यामधील शांतता आणि सद्भावनेची परिस्थिती बिघडू देणार नाही. राज्यातील लोक शांतता आणि धार्मिक सद्भावनेवर विश्वास ठेवणारे आहेत. तसेच सरकार कुठल्याही परिस्थिती तो कायम ठेवेल.

मान यांनी सांगितले की, त्यांचे सरकार स्थानिकांमध्ये सद्भाव निर्माण करण्यासाठी विश्वास-निर्माणासह सर्व आवश्यक पावले उचलत आहे. त्यांनी सांगितले की, कालच्या तणावामुळे निर्माण झालेला प्रश्न सुटला आहे. शिवसेनेचे काही सदस्य होते, काही भाजपाचे सदस्य होते, त्यांचे जिल्हाध्यक्ष होते. तर दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाचे कार्यकर्ते होते. हा दोन राजकीय पक्षांमधील संघर्ष होता. तो सांप्रदायिक तणाव नव्हता, असे पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी सांगितले.

मान यांनी पुढे सांगितले की, पंजाबचे लोक शांतता आणि सद्भावनेमध्ये विश्वास ठेवतात. आम्ही पंजाबमध्ये कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण होऊ देणार नाही. आम्ही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत कुठलीही तडजोड करू देणार नाही. पंजाब हे सरहद्दीवरील राज्य आहे. तसेच पतियाळामधील परिस्थिती आहा सामान्य आहे.

दरम्यान, आज सकाळी मान यांनी हिंसाचारप्रकरणी तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. यामध्ये पोलीस महासंचालक (पतियाळा रेंज), पतियाळाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षकांना पदावरून हटवण्यात आले होते. तर मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रवक्त्य़ांनी सांगितले की,  मुखविंदर सिंह चिन्ना यांची पतियाळा रेंजचे नवे आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  

टॅग्स :PunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मान