शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

स्वस्त खनिज तेलामुळे वाचलेले हजारो कोटी रुपये कुठे गेले? - राहूल गांधी

By admin | Published: January 16, 2016 5:03 PM

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव प्रतिबॅरल १५० डॉलरवरून घसरून २९ डॉलरवर आले आहेत. त्यामुळे देशाची प्रचंड प्रमाणात पैशाची बचत झाली आहे,

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव प्रतिबॅरल १५० डॉलरवरून घसरून २९ डॉलरवर आले आहेत. त्यामुळे देशाची प्रचंड प्रमाणात पैशाची बचत झाली आहे, हा पैसा कुठे गेला असा सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे.
मुंबईमध्ये वीजदर स्वस्त व्हावेत यासाठी काँग्रेसने पदयात्रा काढली होती, जिचे नेतृत्व गांधींनी केले. त्यांनी धारावीमध्ये लघुउद्योजकांना भेटी दिल्या. प्लास्टिक, चर्मोद्योग, भांड्यांचे उद्योग अशा विविध क्षेत्रातल्या लघुउद्योजकांशी त्यांनी संवाद साधला. खनिज तेलाच्या स्वस्ताईमुळे मिळालेला पैसा धारावीमध्ये का नाही खर्च केला असा प्रश्नही त्यांनी विचारला.
तूरडाळीचे बाव २०० रुपये किलोच्या आसपास आहेत, ते कमी का होत नाहीत याचं उत्तर मोदी व फडणवीसांनी द्यावं अशी मागणी राहूल गांधींनी केली. त्यांच्या पदयात्रेत हजारो नागरीक व कार्यकर्ते सामील जाले होते.
बड्या उद्योगांना सरकारचा वरदहस्त लाभतो, परंतु जे लघुउद्योजक मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करतात, त्यांना मात्र कुठल्याही सुविधा मिळत नाहीत असा आरोप राहूल गांधींनी मोदी सरकारवर केला आहे.