शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 16:01 IST

निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. आता कोणत्याही मतदान केंद्रावर 1200 पेक्षा जास्त मतदाता नसतील, ज्यामुळे मतदान प्रक्रिया आणि सुरक्षितता सुधारेल.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच, बिहार विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर 2025 ला संपत असल्याने, त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटले आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा असून, निवडणूक आयोगाची टीम गेल्या दोन दिवसांपासून बिहारमध्ये सक्रिय आहे. 

या टीमने, पाटणा येथे राजकीय पक्ष, प्रशासकीय अधिकारी, मुख्य निवडणूक अधिकारी, विशेष पोलिस नोडल अधिकारी आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन तयारीचा आढावा घेतला. तसेच, बिहारच्या या निवडणुकीत लागू करण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजना भविष्यात देशभरात राबवल्या जातील,असेही यावेळी मुख्य निवडणूक अयुक्तांनी सांगितले.

मतदान केंद्रांवर नव्या सुविधा -निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. आता कोणत्याही मतदान केंद्रावर 1200 पेक्षा जास्त मतदाता नसतील, ज्यामुळे मतदान प्रक्रिया आणि सुरक्षितता सुधारेल. बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) थेट मतदात्यांशी संपर्क साधतील आणि त्यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. याशिवया, मतदान केंद्रावर मोबाइल जमा करून मतदान करण्याची सुविधाही सुरू करण्यात आली आहे.

100% वेबकास्टिंग, रंगीत छायाचित्र असलेल्या मतपत्रिका  -बिहारमध्ये वन-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म लागू केला जाईल. आता प्रत्येक उमेदवार आपल्या एजंटला बूथपासून 100 मीटर अंतरावर तैनात करू शकेल. सर्व मतदानकेंद्रांवर 100% वेबकास्टिंग होईल. EVM वर आता काळ्या-पांढऱ्या मतपत्रिकांऐवजी रंगीत छायाचित्र आणि क्रमांक असलेल्या मतपत्रिका असतील, ज्यामुळे उमेदवारांची ओळख सोपी होईल. परिणामी, निवडणूक प्रक्रिया पारदर्शी राहील. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Assembly Elections: CEC Announces Dates, Focus on Transparent Process

Web Summary : Bihar's assembly elections will precede November 2025. The Election Commission focuses on transparent processes, limiting voters to 1200 per booth. Measures include webcasting and colored ballot papers for easy candidate identification.
टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBiharबिहारElectionनिवडणूक 2024