शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रेल्वे उशिरा पोहोचल्याने NEET परीक्षेला 500 विद्यार्थी मुकले, सरकारने घेतला 'हा' निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 23:19 IST

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामैय्या यांनी विद्यार्थ्यांच्या या नुकसानीला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत हा मुद्दा उचलून धरला होता.

नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये रेल्वेला पोहोचण्यास उशिर झाल्यामुळे मेडिकलची इच्छा बाळगणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. रविवारी देशभरातील विद्यार्थ्यांसाठी मेडिकल प्रवेशासाठीची पात्रता  परीक्षा म्हणजे NEET घेण्यात आली होती. मात्र, कर्नाटकमधील शेकडो जवळपास 500 विद्यार्थी या परीक्षेला मुकले होते. कारण, बंगळुरू येथे परीक्षा सुरू झाल्यानंतर तब्बल एक तास उशिराने त्यांची रेल्वे बंगळुरूला पोहोचली. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना NEET ची परीक्षा देता आली नाही. उत्तर कर्नाटकातून सुटणाऱ्या हम्पी एक्सप्रेसबाबत ही घटना घडली.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामैय्या यांनी विद्यार्थ्यांच्या या नुकसानीला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत हा मुद्दा उचलून धरला होता. तसेच, याप्रकरणी ट्विट करुन त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि मानव विकास मंत्रालयाला मेंशन केले होते. त्यानंतर, नीट परीक्षेचे प्रथमच आयोजन करणाऱ्या एजन्सीने या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचे म्हटले होते. तसेच ओडिशातही फनी वादळामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा 20 मे रोजी घेण्यात येईल, असे एजन्सीने स्पष्ट केले होते. दरम्यान, आता केंद्रीय मानव संसाधनमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ट्विट करुन रेल्वेला उशिरा झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा चुकली, त्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपल्या भविष्याची चिंता करणाऱ्या या विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला.   

टॅग्स :NEET Result 2018नीट परीक्षा निकाल २०१८examपरीक्षाPrakash Javadekarप्रकाश जावडेकरBengaluruबेंगळूर