शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कुटुंब कमकुवत, तेव्हा मूल्ये नष्ट होतात : मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 09:22 IST

'गायत्री परिवारा'तर्फे आयोजित'अश्वमेध यज्ञ' कार्यक्रमाला व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : युवकांना व्यसनांच्या विळख्यापासून वाचवण्याची गरज असून, व्यसन सोडविण्यासाठी कुटुंबांच्या भक्कम पाठिंब्याची आवश्यकता असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. 

'गायत्री परिवारा'तर्फे आयोजित'अश्वमेध यज्ञ' कार्यक्रमाला व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. औषधमुक्त भारत घडविण्यासाठी, मजबूत कुटुंबसंस्था आवश्यक आहे. जेव्हा कुटुंब कमकुवत होते तेव्हा मूल्ये नष्ट होऊ लागतात आणि नंतर त्याचा परिणाम व्यापक होतो. कुटुंब या संकल्पनेच्या महत्त्वावर चर्चा करताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा कुटुंबातील सदस्य अनेक दिवस एकमेकांना भेटत नाहीत, तेव्हा धोके निर्माण होतात. त्यामुळे कुटुंबे मजबूत करण्याची आणि देशाला व्यसनमुक्त करण्याची गरज आहे. नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

'मन की बात'ला तीन महिने अवकाशआगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय नीतिमत्तेनुसार पुढील तीन महिने 'मन की बात'चे प्रसारण होणार नाही, असे मोदी म्हणाले, आम्ही पुढच्या वेळी भेटू तेव्हा तो 'मन की बात'चा १११ वा भाग असेल. संख्याशी संबंधित शुभ लक्षात घेऊन, यापेक्षा चांगले काय असू शकते, असे ते म्हणाले, सत्ता कायम ठेवण्याचा विश्वास पंतप्रधानांनी वारंवार व्यक्त केला आहे.

केवळ एका कुटुंबाची प्रगती होण्यासाठी...काँग्रेसने आपली सर्व शक्त्ती केवळ एका कुटुंबाची प्रगती साधण्यावर खर्च केली, असा घणाघात मोदींनी येथे केला, काँग्रेसच्या काळात सर्व प्रकारचे घोटाळे होत होते. गेल्या दहा वर्षात आपल्या सरकारने ते थांबवले आहेत. द्वारका येथे विविध प्रकल्पांचे उ‌द्घाटन व पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. उ‌द्घाटन झालेल्या प्रकल्पांत गुजरातमधील ओखा ते बेट द्वारका या भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पुलाचाही समावेश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी