शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकांच्या फलकावर समुद्रसपाटीपासून उंची का लिहिलेली असते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 11:53 IST

समुद्रसतहसे 500 मीटर उपर किंवा 500 एमएसएल असे तेथे लिहिलेले आपण अनेकदा पाहिलेले असते. ही उंची संबंधित स्थानकानुसार बदलत असते.

मुंबई- रेल्वेच्या प्रवासात तुम्ही प्रत्येक स्थानकाच्या दोन्ही बाजूस पिवळे फलक पाहिले असतील. त्यामध्ये साधारणतः तीन लिप्यांमध्ये त्या स्थानकाचे नाव लिहिलेले असते. ते स्थानक ज्या राज्यात आहे तेथील भाषेच्या लिपीमध्ये, देवनागरी म्हणजे हिंदीसाठी वापरली जाणारी लिपी आणि रोमन म्हणजे इंग्रजीसाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीमध्ये त्या स्थानकाचे नाव लिहिलेले असते. त्याचप्रमाणे तेथे त्या स्थानकाची समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते.समुद्रसतहसे 500 मीटर उपर किंवा 500 एमएसएल असे तेथे लिहिलेले आपण अनेकदा पाहिलेले असते. ही उंची संबंधित स्थानकानुसार बदलत असते. भारतामध्ये रेल्वे सुरु होऊन दिडशे वर्षे उलटली आहेत. त्याकाळामध्ये स्थानकांचे काम करताना त्यांची समुद्रसपाटीपासून उंची मोजलेली असे. ही उंची नमूद करुन ठेवल्यामुळे रेल्वेरुळ टाकताना त्याचा उपयोग रेल्वेखात्याला होत असे. उंची समजल्यामुळे पावसाळ्यात ते पाण्याखाली जातील का? पूर आल्यास ते पाण्याखाली जातील का? तसेच समुद्राजवळील रेल्वेमार्गावर पाणी येईल का याचा अंदाज खात्याला येत. कालांतराने नव्या स्थानकांच्या फलकांवर अशी उंची लिहिणं बंद झाले आहे. परंतु त्याचा अपयोग खात्याच्या अंतर्गत कामांसाठी केला जातो. आजही या उंचीचा उपयोग खात्याला होतो.उदाहरणार्थ एखादे स्थानक 300 मीटर उंचीवर असेल आणि त्यापुढचे स्थानक 500 मीटर उंचीवर असेल तर दोन्ही स्थानकांमध्ये रुळ टाकताना आपल्याला आधीच्या स्थानकापेक्षा उंचावर रुळ टाकायचे आहेत याचा अंदाज रेल्वेला येतो. त्याचप्रमाणे नव्या रुळांवर येणारी वळणे किंवा तेथिल प्रदेशानुसार आखणी करण्याबाबत नियोजन करता येते.

टॅग्स :railwayरेल्वे