शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

क्या बात है! भारतीयांचे आयुष्य वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 14:30 IST

भारतातील लोकांचे सरासरी आयुष्य तब्ब्ल दहा वर्षांनी वाढले आहे. 'द लॅन्सेट जर्नल'या लेखातून ही माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - भारतातील लोकांचे सरासरी आयुष्य तब्ब्ल दहा वर्षांनी वाढले आहे. 'द लॅन्सेट जर्नल'या लेखातून ही माहिती समोर आली आहे. या लेखात भारतीय पुरुषांची आयुर्मर्यादा 66.9 वर्षे आणि महिलांची 70.3 वर्षे एवढी असल्याचे म्हटले आहे. दोन हजार वांशिक गटातील 1.34 अब्ज भारतीय लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करुन हे विश्लेषण करण्यात आले आहे.1990 सालच्या तुलनेत हिंदुस्थानच्या आयुर्मर्यादेमध्ये सरासरी दहा वर्षांची वाढ झाली आहे. परंतु ही वाढ संपूर्ण भारतातील समान झाली नसून विविध राज्यांच्या आयुर्मयादेच्या वाढीमध्ये मोठा फरक असल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेशात महिलांचे सरासरी आयुष्य 66.8, तर केरळमध्ये महिलांची आयुर्मर्यादा 78.7 वर्षे आहे.

भारतातील 1990 पासून लोक काही प्रमाणात आरोग्याविषयी जागरुक झाल्याने 2016 साली केलेल्या सर्व्हेनुसार विविध आजार आणि इतर कारणांमुळे होणारा मृत्यू दर एक तृतीयांशवर पोहचला आहे. केरळ, गोवा या राज्यांत आरोग्यविषयक सुधारणा असून, उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये गरिबीमुळे लोकांच्या आरोग्यमानचा दर्जा सुधारलेला दिसत नाही.

29 राज्यांमधील अनारोग्य, अपंगत्व आणि अकाली मृत्यू यांना कारणीभूत असलेल्या घटकांचा अभ्यास करून विकास आणि साथरोग नियंत्रणाची पातळी याआधारे राज्यांचे चार गटांमध्ये विभाजन केले आहे.संसर्गजन्य, माता, नवजात आणि आहाराविषयक आजार, असंसर्गजन्य आजार आणि दुखापती यांमुळे आजारपण-अकाली मृत्यू यानुसार हे विभाजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Indiaभारत