शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

क्या बात है! भारतीयांचे आयुष्य वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 14:30 IST

भारतातील लोकांचे सरासरी आयुष्य तब्ब्ल दहा वर्षांनी वाढले आहे. 'द लॅन्सेट जर्नल'या लेखातून ही माहिती समोर आली आहे.

नवी दिल्ली - भारतातील लोकांचे सरासरी आयुष्य तब्ब्ल दहा वर्षांनी वाढले आहे. 'द लॅन्सेट जर्नल'या लेखातून ही माहिती समोर आली आहे. या लेखात भारतीय पुरुषांची आयुर्मर्यादा 66.9 वर्षे आणि महिलांची 70.3 वर्षे एवढी असल्याचे म्हटले आहे. दोन हजार वांशिक गटातील 1.34 अब्ज भारतीय लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करुन हे विश्लेषण करण्यात आले आहे.1990 सालच्या तुलनेत हिंदुस्थानच्या आयुर्मर्यादेमध्ये सरासरी दहा वर्षांची वाढ झाली आहे. परंतु ही वाढ संपूर्ण भारतातील समान झाली नसून विविध राज्यांच्या आयुर्मयादेच्या वाढीमध्ये मोठा फरक असल्याचे दिसून आले आहे. उत्तर प्रदेशात महिलांचे सरासरी आयुष्य 66.8, तर केरळमध्ये महिलांची आयुर्मर्यादा 78.7 वर्षे आहे.

भारतातील 1990 पासून लोक काही प्रमाणात आरोग्याविषयी जागरुक झाल्याने 2016 साली केलेल्या सर्व्हेनुसार विविध आजार आणि इतर कारणांमुळे होणारा मृत्यू दर एक तृतीयांशवर पोहचला आहे. केरळ, गोवा या राज्यांत आरोग्यविषयक सुधारणा असून, उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या उत्तरेकडील राज्यांमध्ये गरिबीमुळे लोकांच्या आरोग्यमानचा दर्जा सुधारलेला दिसत नाही.

29 राज्यांमधील अनारोग्य, अपंगत्व आणि अकाली मृत्यू यांना कारणीभूत असलेल्या घटकांचा अभ्यास करून विकास आणि साथरोग नियंत्रणाची पातळी याआधारे राज्यांचे चार गटांमध्ये विभाजन केले आहे.संसर्गजन्य, माता, नवजात आणि आहाराविषयक आजार, असंसर्गजन्य आजार आणि दुखापती यांमुळे आजारपण-अकाली मृत्यू यानुसार हे विभाजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Indiaभारत