शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

इतकी कसली घाई होती? निधनाच्या निराधार बातम्यांवर सुमित्रा महाजनांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 11:40 AM

शशी थरूर यांनी काल रात्री उशिरा केलं महाजन यांच्या निधनाचं ट्विट

भोपाळ: काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी काल रात्री उशिरा लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचं निधन झाल्याची माहिती ट्विटरवरून दिली. थरूर यांनी महाजन यांना श्रद्धांजली वाहिली. मात्र त्यानंतर थोड्याच वेळात महाजन यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती समोर आली. निधनाबद्दलचं निराधार वृत्त देणाऱ्या थरूर आणि माध्यमांबद्दल महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.मला माझ्या खात्रीलायक सुत्रांकडून सुमित्रा महाजन यांच्या निधनाची माहिती मिळाल्याचा दावा थरूर यांनी केला. याबद्दल महाजन यांनी नाराजी बोलून दाखवली. 'माझ्या पुतणीनं थरूर यांच्या माहितीचं ट्विटरवर खंडन केलं. रण कोणतीही खातरजमा न करता अशा प्रकारे निधनाची घोषणा करण्याची काय गरज होती? इतकी कसली घाई होती?,' असे प्रश्न महाजन यांनी उपस्थित केले. प्रशासनाशी संपर्क न साधता, कोणतीही खातरजमा न करता निधनाचं वृत्त देणाऱ्या माध्यमांबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. 'वृत्तवाहिन्या कोणत्याही प्रकारची खातरजमा, पडताळणी न करता निधनाचं वृत्त कसं काय देऊ शकतात? माझ्या पुतणीनं शशी थरूर यांनी दिलेल्या माहितीचा ट्विटरवर इन्कार केला. पण कोणत्याही पडताळणीशिवाय अशी माहिती देण्याची कसली घाई होती?' असा सवाल महाजन यांनी विचारला. 

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजनShashi Tharoorशशी थरूर