शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

नगर पंचायत निकालांवर भाजपाचे मौन का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 04:20 IST

उत्तर प्रदेशात १६पैकी १४ जागांवर भाजपाचे महापौर निवडून आल्यानंतर भाजपाकडून हे मोठे यश असल्याचे सांगितले जात असले तरी, नगर पंचायतीची आकडेवारी वेगळीच वस्तुस्थिती दाखवत आहे..

इटा : उत्तर प्रदेशात १६पैकी १४ जागांवर भाजपाचे महापौर निवडून आल्यानंतर भाजपाकडून हे मोठे यश असल्याचे सांगितले जात असले तरी, नगर पंचायतीची आकडेवारी वेगळीच वस्तुस्थिती दाखवत आहे. ग्रामीण भागांत म्हणजेच नगर पंचायतच्या ५,४३३ जागांपैकी भाजपाला फक्त ६६४ जागा मिळाल्या आहेत. याबाबत भाजपा मौन बाळगून का आहे, असा सवाल माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे.या निवडणुकीत भाजपाने महापौरपदाच्या निवडीत मोठे यश मिळविले आहे. पण, नगर पंचायत निकालांची वस्तुस्थिती त्याहून खूपच वेगळी आहे. नगर पंचायतीच्या एकूण ५,४३३ जागांपैकी ३,८७५ जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. भाजपाला केवळ ६६४ जागा मिळाल्या आहेत. तर, नगर परिषदेच्या निवडणुकीत अपक्षांनी ३,३८० वॉर्डमध्ये विजय मिळविला आहे आणि भाजपाला ९९२ वॉर्डांतच विजय मिळाला आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा