शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मुस्लीम वस्त्यांमध्ये मुद्दाम पाकविरोधी घोषणा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 02:04 IST

मुस्लीम वस्त्यांमधून जाणीवपूर्वक मिरवणुका काढून पाकिस्तानविरोधी घोषणा देण्याच्या घटनांत वाढ होत आहे. या वस्त्या म्हणजे पाकिस्तान आहे काय? ' अशी एक पोस्ट फेसबुकवर लिहून बरेलीचे जिल्हाधिकारी आर. व्ही. सिंग यांनी अशा घटनांबद्दल क्षोभ व्यक्त केला.

कासगंज : मुस्लीम वस्त्यांमधून जाणीवपूर्वक मिरवणुका काढून पाकिस्तानविरोधी घोषणा देण्याच्या घटनांत वाढ होत आहे. या वस्त्या म्हणजे पाकिस्तान आहे काय? ' अशी एक पोस्ट फेसबुकवर लिहून बरेलीचे जिल्हाधिकारी आर. व्ही. सिंग यांनी अशा घटनांबद्दल क्षोभ व्यक्त केला.कासगंज येथे उसळलेल्या जातीय दंगलीत २३ वर्षांचा एक युवक ठार झाला. प्रजासत्ताकदिनी एका गटाने मुस्लीम वस्तीमध्ये तिरंगा यात्रा काढली. त्यानंतर कासगंजमध्ये जातीय दंगल उसळली. खून व हिंसाचार केल्याप्रकरणी शंभर जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात आर. व्ही. सिंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कासगंजमधील घटना तशी किरकोळ स्वरूपाची होती, पण तिचे विपरित परिणाम झाले. कासगंजच्या पोलिस अधीक्षकाची बदली करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाºयांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बरेलीचे जिल्हाधिकारी म्हणून गेल्या वर्षी आर. व्ही. सिंग यांनी सूत्रे हाती घेतली. त्यापूर्वी ते लष्करात अधिकारी होते. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आर. व्ही. सिंग यांनी लिहिले की, बरेली येथील खेलाम भागातही गेल्या वर्षी असाच प्रकार घडला होता. भगवान शंकराचे भक्त असलेल्यांनी मुस्लीम वस्तीमधून मिरवणूक काढून, पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या. अशा घोषणांची खरेच गरज आहे का?या फेसबुक पोस्टसंदर्भात राज्याचे अर्थमंत्री व बरेली शहराचे आमदार राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, ही पोस्ट मी वाचलेली नसल्याने त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही. (वृत्तसंस्था)...तर मीही रोखेनमाझ्या घराच्या बाहेर विनाकारण जर कोणी अशा घोषणा द्यायला लागले तर मी त्यांना तसे करण्यापासून लगेच रोखेन, असेही त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केले आहे. त्यांच्या या फेसबुक पोस्टवर २३५ प्रतिक्रियाही आल्या होत्या. मात्र नंतर आर. व्ही. सिंग यांनी ही फेसबुक पोस्ट काढून टाकली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारत