शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

चीनने युआनचे अवमुल्यन केले तर? अभिजीत बॅनर्जींनी सांगितले अर्थकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 17:27 IST

चीनला कोरानासाठी दोषी ठरविण्यात येत आहे. कारण हा व्हायरस तिथूनच पसरला आहे. एवढेच नाही तर काही लोक यामुळे भारतालाच फायदा होणार असल्याचे सांगत आहेत. कारण तेथील कंपन्या भारतात येतील असे त्यांचे म्हणणे आहे.

कोलकाता : कोरोना व्हायरसचा फैलाव केल्याने जगभरातील अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. यामुळे मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनाही मोठा फटका बसला आहे. जगात चीनविरोधी वातावरण असून १००० हून अधिक कंपन्या चीन सोडण्याचा विचार करत असल्याचे वृत्त होते. यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कंपन्यांना भारतात पोषक वातावरण देऊ, परवानग्या देऊ अशी आश्वासने द्यायला सुरुवात केली होती. मात्र, यावर नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

कोरोनामुळे चीनमधून कंपन्या बाहेर पडल्या तरी त्याचा फायदा भारताला होईल असे गरजेचे नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका बांग्ला न्यूज चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी चीनला कोरानासाठी दोषी ठरविण्यात येत आहे. कारण हा व्हायरस तिथूनच पसरला आहे. एवढेच नाही तर काही लोक यामुळे भारतालाच फायदा होणार असल्याचे सांगत आहेत. कारण तेथील कंपन्या भारतात येतील असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, असे खरोखरच होईल असे छातीठोकपणे सांगणे खरेच कठीण आहे, असे मत बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. 

चीनने जर त्यांच्या चलनाचे अवमुल्यन केले तर चीनी उत्पादने आणखी स्वस्त होतील. यामुळे लोक चीनच्याच वस्तू खरेदी करतील. अमेरिका, ब्रिटन, जपान सारखे देश त्यांच्या जीडीपीचा मोठा हिस्सा खर्च करत आहेत. मात्र, भारताने आपल्या जीडीपीच्या एक टक्क्यांपेक्षाही कमी १.७ लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना तयार केली आहे. ही रक्कम वाढवायला हवी, असे मत बॅनर्जी यांनी व्यक्त केले. 

देशवासियांची मुख्य समस्या ही आहे की, त्यांच्याकडे आता खरेदीसाठी पैसे नाहीत. गरीब लोकांकडे पैसेच नसल्याने मागणी घटली आहे. यामुळे सरकारला सामान्य लोकांच्या हाती पैसा द्यावा लागेल. कारण श्रीमंत अर्थव्यवस्था चालवत नाहीत. तर हेच सामान्य लोक अर्थ व्यवस्थेचा गाडा पुढे नेतात. पुढील सहा महिन्यांपर्यंत या लोकांच्या हाती पैसा दिला पाहिजे. भलेही त्यांनी तो खर्च नाही केला तरी चालेल. प्रवासी मजुरांची काळजी घेण्याची जबाबदारी केंद्राची आहे, असे बॅनर्जी यांनी सांगितले. 

महत्वाच्या बातम्या...

लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर नाहीत; राज्य सरकारकडून ई-संजीवनीची ओपीडी सुविधा

CoronaVirus अमेरिकेतील भारतीय मोठ्या संकटात; नोकरी गेली, एअर इंडियानेही नाकारले

गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द; मतमोजणीत फेरफार केल्याचा ठपका

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्थाNitin Gadkariनितीन गडकरी