शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

महिला आरक्षण अडथळे काय?; राजकीय निरीक्षकांना वाटतेय चिंता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 11:54 IST

२०११ साली फेब्रुवारी-मार्च महिन्यात जनगणना पार पाडण्यात आली होती. त्याची आकडेवारी त्या वर्षीच्या ३१ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केले तरीही देशभरातील किमान ५० टक्के विधानसभांनी या आरक्षणाला मंजुरी देणे आवश्यक आहे. महिला आरक्षण हा राज्यांच्या अखत्यारीतील विषय असल्याने हे पाऊल महत्त्वाचे आहे. राज्यघटनेच्या ८२व्या कलमात २००२मध्ये दुरुस्ती करण्यात आली. त्यात म्हटले आहे की २०२६नंतरच्या जनगणनेतील आकड्यांवर मतदारसंघांची पुनर्रचना करावी. ही जनगणना २०३१साली होणे अपेक्षित आहे. त्यानंतरच मतदारसंघांची पुनर्रचना होऊ शकेल. 

२०२१ साली होणारी जनगणना पुढे ढकलण्यात आली होती. महिलांना ३३ टक्के आरक्षण ही संकल्पना २०२९पूर्वी प्रत्यक्षात साकारायची असेल तर केंद्र सरकारला त्या दिशेने जलद पावले उचलावी लागतील. २०११ साली फेब्रुवारी-मार्च महिन्यात जनगणना पार पाडण्यात आली होती. त्याची आकडेवारी त्या वर्षीच्या ३१ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. अनेक राज्यांत जनगणना करण्यासाठी मागणी करण्यात येत असताना अद्याप त्याबाबत ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत.

महिलांना आरक्षण दिले तरीही खरी सत्ता त्यांचा पती, वडील किंवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या हातात राहते. ग्रामपंचायत स्तरावर हे चित्र सर्रास दिसून येते. त्याची पुनरावृत्ती संसदेत, विधानसभेत तर होणार नाही ना याची राजकीय निरीक्षकांना चिंता वाटत आहे.

टॅग्स :ParliamentसंसदWomen Reservationमहिला आरक्षण