शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

पश्चिम बंगालमध्ये बस दरीत कोसळून 36 जणांचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 23:16 IST

प्रवाशांनी गच्च भरलेली बस पुलावरून नदीत कोसळून किमान 36 जण बुडाल्याची घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यात सोमवारी घडली. मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे.

कोलकाता : प्रवाशांनी गच्च भरलेली बस पुलावरून नदीत कोसळून किमान 36 जण बुडाल्याची घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यात सोमवारी घडली. आपत्कालीन विभागानं बचावकार्य राबवले जात असून, मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बसमध्ये 56 प्रवासी होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.अपघाताच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्यात उशीर झाल्यामुळे संतप्त लोकांनी पोलिसांची गाडी पेटवून दिली. त्यामुळे पोलिसांना अश्रुधूराचा वापर करावा लागला. लोकांनी पोलिसांच्या गाड्याही जाळल्या आहेत. स्थानिक लोकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्न करणा-या अग्निशमन दलाच्या गाड्यांचंही नुकसान केलं आहे. पोलिसांनी जमावावर लाठीचार्जही केला आहे. काही लोकांचा मृत्यू हा रुग्णालयात उपचारादरम्यान झाला आहे, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.ही बस शिक्रापूरहून मालदाकडे जात होती. अपघातावेळी जास्त करून लोक निद्राधीन होते. त्यामुळेच अनेकांचा मृत्यू झाला आहे. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 50 ते 60 माणसे होती. तरीही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Accidentअपघात