शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

India-China War: आम्हाला गावी जायचेय! चीन युध्दापासून तरसले गावकरी; मागितली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 17:17 IST

India-China War 1962: चीनच्या सीमेला लागून असलेल्या नेलांग आणि जादुंग गावातील ६० हून अधिक जाड आणि भोटिया जनजातीच्या कुटुंबियांनी ही मागणी केली आहे.

भारत आणि चीनमध्येयुद्ध झालेल्या घटनेला आता सहा दशके लोटली आहेत. परंतू तेव्हा सीमेवरील गावांतून हलविण्यात आलेले गावकरी आज ना उद्या आपल्याला गावी जाता येईल या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. यासाठी त्यांनी केंद्र सरकार, सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. 

चीनच्या सीमेला लागून असलेल्या नेलांग आणि जादुंग गावातील ६० हून अधिक जाड आणि भोटिया जातीच्या कुटुंबियांनी ही मागणी केली आहे. चीनने आक्रमण केल्याने भारत सरकारने आणि सैन्याने ही गावे रिकामी केली होती. या लोकांना आपल्या घरांसह जमिनी सोडण्याचे आदेश लष्कराने दिले होते. तिथे भारतीय सैन्याला तैनात करण्यात आले होते. तेव्हापासून हे गावकरी आपले गाव सोडून आजपर्यंत बगोरी आणि वीरपूरच्या डुंडा भागात राहत आहेत. 

चीनसोबतचे युद्ध तर केव्हाच संपले होते. आज सहा दशके झाली तरी या गावकऱ्यांना त्यांच्या गावात जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. गावकऱ्यांनी उत्तरकाशीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आम्हाला आमच्या गावी परत जाऊ द्या, अशी मागणी केली आहे. तसेच आमच्या गावांना आदर्श गावाच्या रुपात विकसित करावे, असेही म्हटले आहे. तसेच दोन्ही गावांना भारत-चीन सीमेच्या अंतर्गत रेषेपासून आणि गंगोत्री राष्ट्रीय महामार्गापासून वेगळे करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतwarयुद्ध