शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

India-China War: आम्हाला गावी जायचेय! चीन युध्दापासून तरसले गावकरी; मागितली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 17:17 IST

India-China War 1962: चीनच्या सीमेला लागून असलेल्या नेलांग आणि जादुंग गावातील ६० हून अधिक जाड आणि भोटिया जनजातीच्या कुटुंबियांनी ही मागणी केली आहे.

भारत आणि चीनमध्येयुद्ध झालेल्या घटनेला आता सहा दशके लोटली आहेत. परंतू तेव्हा सीमेवरील गावांतून हलविण्यात आलेले गावकरी आज ना उद्या आपल्याला गावी जाता येईल या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. यासाठी त्यांनी केंद्र सरकार, सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. 

चीनच्या सीमेला लागून असलेल्या नेलांग आणि जादुंग गावातील ६० हून अधिक जाड आणि भोटिया जातीच्या कुटुंबियांनी ही मागणी केली आहे. चीनने आक्रमण केल्याने भारत सरकारने आणि सैन्याने ही गावे रिकामी केली होती. या लोकांना आपल्या घरांसह जमिनी सोडण्याचे आदेश लष्कराने दिले होते. तिथे भारतीय सैन्याला तैनात करण्यात आले होते. तेव्हापासून हे गावकरी आपले गाव सोडून आजपर्यंत बगोरी आणि वीरपूरच्या डुंडा भागात राहत आहेत. 

चीनसोबतचे युद्ध तर केव्हाच संपले होते. आज सहा दशके झाली तरी या गावकऱ्यांना त्यांच्या गावात जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. गावकऱ्यांनी उत्तरकाशीचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आम्हाला आमच्या गावी परत जाऊ द्या, अशी मागणी केली आहे. तसेच आमच्या गावांना आदर्श गावाच्या रुपात विकसित करावे, असेही म्हटले आहे. तसेच दोन्ही गावांना भारत-चीन सीमेच्या अंतर्गत रेषेपासून आणि गंगोत्री राष्ट्रीय महामार्गापासून वेगळे करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतwarयुद्ध