शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

छत्तीसगडमध्ये आम्ही जिंकत आहोत : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 11:07 IST

बसपचे नेते दानिश अली प्रकरणाचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी असा आरोप केला की

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्याच्या परिस्थितीनुसार मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नक्कीच जिंकत आहे. तेलंगणातही आम्ही जिंकू. तथापि, राजस्थानमध्ये काट्याची लढत होऊ शकते, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. 

बसपचे नेते दानिश अली प्रकरणाचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी असा आरोप केला की, जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप असे डावपेच अवलंबत आहे. आसामच्या एका मीडिया नेटवर्ककडून आयोजित संमेलनात बोलताना ते म्हणाले की, ‘एक देश, एक निवडणूक’ ही कल्पना खऱ्या मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे. ते म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसने एक महत्त्वाचा धडा शिकला आहे की, भाजप लक्ष विचलित करून आणि आमचा मुद्दा मांडण्यापासून रोखून निवडणुका जिंकतो. म्हणूनच आम्ही आमचा मुद्दा ठळकपणे मांडून निवडणूक लढवली. ते म्हणाले की, काँग्रेसला असे वाटते की, महिलांना या आरक्षणाचा लाभ आत्ताच मिळावा.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस