शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

छत्तीसगडमध्ये आम्ही जिंकत आहोत : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 11:07 IST

बसपचे नेते दानिश अली प्रकरणाचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी असा आरोप केला की

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्याच्या परिस्थितीनुसार मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नक्कीच जिंकत आहे. तेलंगणातही आम्ही जिंकू. तथापि, राजस्थानमध्ये काट्याची लढत होऊ शकते, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. 

बसपचे नेते दानिश अली प्रकरणाचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी असा आरोप केला की, जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप असे डावपेच अवलंबत आहे. आसामच्या एका मीडिया नेटवर्ककडून आयोजित संमेलनात बोलताना ते म्हणाले की, ‘एक देश, एक निवडणूक’ ही कल्पना खऱ्या मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे. ते म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसने एक महत्त्वाचा धडा शिकला आहे की, भाजप लक्ष विचलित करून आणि आमचा मुद्दा मांडण्यापासून रोखून निवडणुका जिंकतो. म्हणूनच आम्ही आमचा मुद्दा ठळकपणे मांडून निवडणूक लढवली. ते म्हणाले की, काँग्रेसला असे वाटते की, महिलांना या आरक्षणाचा लाभ आत्ताच मिळावा.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस