शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमध्ये आम्ही जिंकत आहोत : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 11:07 IST

बसपचे नेते दानिश अली प्रकरणाचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी असा आरोप केला की

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्याच्या परिस्थितीनुसार मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नक्कीच जिंकत आहे. तेलंगणातही आम्ही जिंकू. तथापि, राजस्थानमध्ये काट्याची लढत होऊ शकते, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. 

बसपचे नेते दानिश अली प्रकरणाचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी असा आरोप केला की, जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप असे डावपेच अवलंबत आहे. आसामच्या एका मीडिया नेटवर्ककडून आयोजित संमेलनात बोलताना ते म्हणाले की, ‘एक देश, एक निवडणूक’ ही कल्पना खऱ्या मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे. ते म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसने एक महत्त्वाचा धडा शिकला आहे की, भाजप लक्ष विचलित करून आणि आमचा मुद्दा मांडण्यापासून रोखून निवडणुका जिंकतो. म्हणूनच आम्ही आमचा मुद्दा ठळकपणे मांडून निवडणूक लढवली. ते म्हणाले की, काँग्रेसला असे वाटते की, महिलांना या आरक्षणाचा लाभ आत्ताच मिळावा.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस