शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

छत्तीसगडमध्ये आम्ही जिंकत आहोत : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 11:07 IST

बसपचे नेते दानिश अली प्रकरणाचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी असा आरोप केला की

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : सध्याच्या परिस्थितीनुसार मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नक्कीच जिंकत आहे. तेलंगणातही आम्ही जिंकू. तथापि, राजस्थानमध्ये काट्याची लढत होऊ शकते, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. 

बसपचे नेते दानिश अली प्रकरणाचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी असा आरोप केला की, जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरून लक्ष विचलित करण्यासाठी भाजप असे डावपेच अवलंबत आहे. आसामच्या एका मीडिया नेटवर्ककडून आयोजित संमेलनात बोलताना ते म्हणाले की, ‘एक देश, एक निवडणूक’ ही कल्पना खऱ्या मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे. ते म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसने एक महत्त्वाचा धडा शिकला आहे की, भाजप लक्ष विचलित करून आणि आमचा मुद्दा मांडण्यापासून रोखून निवडणुका जिंकतो. म्हणूनच आम्ही आमचा मुद्दा ठळकपणे मांडून निवडणूक लढवली. ते म्हणाले की, काँग्रेसला असे वाटते की, महिलांना या आरक्षणाचा लाभ आत्ताच मिळावा.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस