शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आम्ही मोदींच्या मानगुटीवर बसलोय, त्यांना सत्तेतून हटवणार, लालूंचा जुन्या अंदाजात इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 19:44 IST

मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनी पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या खास शैलीमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला.

बुधवार आणि गुरुवारी मुंबईमध्ये होत असलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी सर्व प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईत दाखल होऊ लागले आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव हेसुद्धा मुंबईत पोहोचले आहेत. दरम्यान, मुंबईतील बैठकीसाठी रवाना होण्यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनी पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपल्या खास शैलीमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधला.

तेजस्वी यादव यांच्यासोबत मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी लालू प्रसाद यादव म्हणाले की, आम्ही मुंबईमध्ये नरेंद्र मोदी यांच्या मानगुटीवर बसण्यासाठी निघालो आहोत. आम्ही मोदींची मान पकडून ठेवली आहे. आता त्यांना केंद्रातील सत्तेतून हटवायचं आहे. लालू प्रसाद यादव यांचा आक्रमक अभिनिवेश पाहून त्यातून कार्यकर्त्यांना नवं बळ मिळेल, तसेच ऐक्याला बळ मिळेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

तसेच लालू प्रसाद यादव यांचा आत्मविश्वास पाहता मुंबईत होणाऱ्या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय होऊ शकतात, असाही दावा केला जात आहे. तसेच या बैठकीमधून घेण्यात येणाऱ्या निर्णयांचा परिणाम देशाच्या राजकारणावर पडेल, असेही मानले जात आहे. सध्यातरी मुंबईत होणाऱ्या बैठकीमधून जागावाटप आणि निवडणूक लढवण्याबाबतच्या फॉर्म्युल्यावर एकमत करण्याचे प्रयत्न होतील, अशी शक्यता आहे.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा