शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
5
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
6
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
7
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
8
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
9
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
10
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
11
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
12
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
13
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
14
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
15
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
16
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
17
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
18
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
19
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
20
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप

दिल्लीत निवडणुकीत पाणी बनले राजकीय शस्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 07:40 IST

बीआयएसला आदेश : दिल्लीत प्रत्येक वॉर्डातून ५-५ नमुने घेऊन १५ दिवसांत अहवाल द्या

एस. के. गुप्ता 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या लढाईत पाणी राजकीय शस्त्र बनले आहे. केंद्रीय ग्राहक कामकाज, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी दिल्लीत घरोघरी पिण्याच्या पाण्याच्या होणाऱ्या पुरवठ्यावरून अरविंद केजरीवाल सरकारला शुक्रवारी आरोपीच्या पिंजºयात उभे केले.

पासवान म्हणाले, ‘मी तीन महिन्यांपासून सतत सांगतो आहे की, भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) आणि दिल्ली जलबोर्ड अधिकाऱ्यांची संयुक्त टीम बनवून ज्या भागांत पाहिजे तेथील पाण्याची तपासणी करावी. संयुक्त टीम बनवण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी आम्ही बीआयएसच्या ३२ अधिकाºयांची नावे पाठवली होती. परंतु, केजरीवाल यांनी अजूनही कोणतेही पाऊल उचलले नाही.’पासवान यांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला करताना म्हटले की, कालपर्यंत केजरीवाल म्हणत होते की, दिल्लीतील लोकांना पिण्याचे पाणी बीआयएस मानकांनुसार मिळत आहे आणि आता म्हणत आहेत की स्वच्छ पाणी मिळायला पाच वर्षे लागतील. हा दिल्लीच्या जनतेचा विश्वासघात आहे. पासवान म्हणाले की, केजरीवाल सरकारने पाण्याबद्दल केलेल्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गांभीर्याने घेतले आहे. पासवान यांनी बीआयएसला आदेश दिले की, दिल्लीतील प्रत्येक वॉर्डातून ५-५ नमुने घेऊन १५ दिवसांत तपासणी अहवाल सादर करावा. केजरीवाल सरकारचा आरोप होता की, केंद्राकडून हेतूत: पाण्याचा चुकीचा अहवाल तयार केला गेला आहे. दिल्ली सरकारनेही जल बोर्ड द्बारा पाण्याची तपासणी करून बीआयएसचा अहवाल खोटा ठरवला.केंद्राच्या चाचण्यांत दिल्लीचे पाणी नापासच्केंद्र सरकारने देशभरातून पाण्याचे नमुने घेऊन घरांत पाईपलाईनद्वारे दिल्या जात असलेल्या पिण्याच्या पाण्याची तपासणी केली होती. त्यात मुंबईत पाण्याचे सगळे मानक पहिल्या क्रमांकाचे ठरले तर दिल्लीचे पाणी सगळ्यात मानकांत नापास झाले.च्केंद्र सरकारकडून सगळी राज्ये व स्मार्ट सिटीत पाण्याच्या तपासणीचा उद्देश ‘२०२२ पर्यंत प्रत्येक नळात स्वच्छ पिण्याचे पाणी योजना’ पूर्ण करून ठरलेल्या मानकानुरूप घरोघरी पिण्याचे पाणी पुरवायचा आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाcongressकाँग्रेस