शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत निवडणुकीत पाणी बनले राजकीय शस्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 07:40 IST

बीआयएसला आदेश : दिल्लीत प्रत्येक वॉर्डातून ५-५ नमुने घेऊन १५ दिवसांत अहवाल द्या

एस. के. गुप्ता 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या लढाईत पाणी राजकीय शस्त्र बनले आहे. केंद्रीय ग्राहक कामकाज, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी दिल्लीत घरोघरी पिण्याच्या पाण्याच्या होणाऱ्या पुरवठ्यावरून अरविंद केजरीवाल सरकारला शुक्रवारी आरोपीच्या पिंजºयात उभे केले.

पासवान म्हणाले, ‘मी तीन महिन्यांपासून सतत सांगतो आहे की, भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) आणि दिल्ली जलबोर्ड अधिकाऱ्यांची संयुक्त टीम बनवून ज्या भागांत पाहिजे तेथील पाण्याची तपासणी करावी. संयुक्त टीम बनवण्यासाठी २१ नोव्हेंबर रोजी आम्ही बीआयएसच्या ३२ अधिकाºयांची नावे पाठवली होती. परंतु, केजरीवाल यांनी अजूनही कोणतेही पाऊल उचलले नाही.’पासवान यांनी केजरीवाल यांच्यावर हल्ला करताना म्हटले की, कालपर्यंत केजरीवाल म्हणत होते की, दिल्लीतील लोकांना पिण्याचे पाणी बीआयएस मानकांनुसार मिळत आहे आणि आता म्हणत आहेत की स्वच्छ पाणी मिळायला पाच वर्षे लागतील. हा दिल्लीच्या जनतेचा विश्वासघात आहे. पासवान म्हणाले की, केजरीवाल सरकारने पाण्याबद्दल केलेल्या प्रचाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गांभीर्याने घेतले आहे. पासवान यांनी बीआयएसला आदेश दिले की, दिल्लीतील प्रत्येक वॉर्डातून ५-५ नमुने घेऊन १५ दिवसांत तपासणी अहवाल सादर करावा. केजरीवाल सरकारचा आरोप होता की, केंद्राकडून हेतूत: पाण्याचा चुकीचा अहवाल तयार केला गेला आहे. दिल्ली सरकारनेही जल बोर्ड द्बारा पाण्याची तपासणी करून बीआयएसचा अहवाल खोटा ठरवला.केंद्राच्या चाचण्यांत दिल्लीचे पाणी नापासच्केंद्र सरकारने देशभरातून पाण्याचे नमुने घेऊन घरांत पाईपलाईनद्वारे दिल्या जात असलेल्या पिण्याच्या पाण्याची तपासणी केली होती. त्यात मुंबईत पाण्याचे सगळे मानक पहिल्या क्रमांकाचे ठरले तर दिल्लीचे पाणी सगळ्यात मानकांत नापास झाले.च्केंद्र सरकारकडून सगळी राज्ये व स्मार्ट सिटीत पाण्याच्या तपासणीचा उद्देश ‘२०२२ पर्यंत प्रत्येक नळात स्वच्छ पिण्याचे पाणी योजना’ पूर्ण करून ठरलेल्या मानकानुरूप घरोघरी पिण्याचे पाणी पुरवायचा आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाcongressकाँग्रेस