शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

प्रभू रामचंद्र स्वप्नात आले अन् अयोध्येतील राम मंदिरासाठी रडू लागले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 16:53 IST

स्वप्नात प्रभू रामचंद्र आले आणि अयोध्येतील राम मंदिराच्या परिस्थितीवर रडू लागले. 

लखनऊ : उत्तर प्रदेशातयोगी आदित्यनाथ यांचे सरकार आल्यानंतर शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी सतत अयोध्येतील राम मंदिराच्या बाजूने बोलत असल्याचे दिसून येत आहे. वसीम रिझवी यांनी मंगळवारी असे विधान केले आहे की, त्यांच्या स्वप्नात प्रभू रामचंद्र आले आणि अयोध्येतील राम मंदिराच्या परिस्थितीवर रडू लागले. 

भारतातील कट्टरपंथी मुस्लिम पाकिस्तानच्या झेंड्याला इस्लामचा झेंडा असल्याचे सांगतात आणि त्या देशावर प्रेम करणे आपले इमान समजतात. एवढेच नाही तर, या लोकांनी प्रभू रामचंद्र जन्मभूमीवर आपला हक्क प्रस्थापित केला आहे. मात्र, अयोध्या प्रभू रामचंद्राचे जन्मस्थान आहे, असे वसीम रिझवी म्हणाले.  

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पाकिस्तानकडून पैसे घेऊन काँग्रेसला हाताशी धरुन प्रभू रामचंद्र जन्मभूमीचा मुद्दा कोर्टात उपस्थित केल्याचा आरोप सुद्धा वसीम रिझवी यांनी केला आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्राचे मंदिर झाले पाहिजे आणि त्यासंदर्भातला निर्णय आता लवकरात लवकर झाला पाहिजे. राम भक्तच नाहीत तर प्रभू रामचंद्रही या संपूर्ण प्रकरणामुळे हताश झाले आहेत, असे मला वाटते असेही वसीम रिझवी यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथMuslimमुस्लीम