शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

पाच राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2020 22:28 IST

आसामच्या २७ जिल्ह्यांत अनेक भागांत पूरस्थिती आहे. आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली : हवामान विभागाने पूर्वाेत्तरमधील काही राज्यांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आसाम, मेघालय, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आसाममध्ये आधीच पुराने कहर केलेला असताना या पावसाने आसाममध्ये पुन्हा मोठा पूर येऊ शकतो, तर मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या उत्तर भागात नव्याने पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांत यामुळे भूस्खलन होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

आसामच्या २७ जिल्ह्यांत अनेक भागांत पूरस्थिती आहे. आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. ३ हजारांहून अधिक गावातील साडेतीन लाख लोकांना याचा फटका बसला आहे. रस्ते, विजेचे खांब आदींचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Rainपाऊस