शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाहं रे इंडियन... CAA अन् NRC वरुन उद्योजक गोएंकांच ट्विट, नेटीझन्सने केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 09:54 IST

अलिगढमधील जामिया-मालिया विद्यापीठात सीएए कायद्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन उभारले होते

नवी दिल्ली - उद्योजक हर्ष गोएंका यांनी देशात सीएए आणि एनआरसीवरुन सुरू असलेल्या आंदोलनाला अनुसरून एक ट्विट केल आहे. या ट्विटमधून त्यांनी भारतीय नागरिकांच्या जाणीवेबद्दल भाष्य केलंय. केंद्र सरकारने देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू केला आहे. मात्र, काँग्रेससह विरोधी पक्षांनी या कायद्याला आपला विरोध दर्शवला. त्यानंतर, विद्यार्थी संघटनांनीही हा कायदा संविधानविरोधी असल्याचे सांगत कायद्याविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे. 

अलिगढमधील जामिया-मालिया विद्यापीठात सीएए कायद्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी आंदोलन उभारले होते. या आंदोलनावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि मारहाण केली. त्यानंतर देशभर या घटनेचे पडसाद उमटले. देशभरातून सीएए कायद्याला विरोध होऊ लागला. अनेक ठिकाणी हिंसक वळणही लागले. अनेकांमध्ये संभ्रमही निर्माण झाला. मुस्लीम समाजाच्याविरोधी हा कायदा असल्याच्या अफवाही पसरविण्यात आल्या. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेकांनी पुढे येऊन सीएए आणि एनआरसीबद्दल सकारात्मक भूमिका व्यक्त केली.     

आरपीजी ग्रुपचे मालक आणि देशातील नामांकित उद्योजक हर्ष गोएंका यांनी सीएए आणि एनआरसीबद्दल एक ट्वि केलंय. नक्कीच, भारतीय नागरिकांना गोएंका यांचे ट्विट विचार करायला भाग पाडणारे आहे. मात्र, गोएंका यांच्या ट्विटनंतर नेटीझन्सने त्यांना ट्रोल केलं आहे. विशेष म्हणजे त्यानंतर, एका RJ चं ट्विट रिट्विट करत हर्ष गोएंका यांनी गाण्यातून ट्रोलर्संना सुनावले. भारतीय लोक साधे नियम पाळत नाहीत, जसं कीसिग्नल, लाल दिवा पाहिल्यानंतर जागेवर थांबणेरोडवर न थुंकणेगाडी चालवताना मोबाईलवर न बोलणेगाडी चालवताना सीटबेल्ट लावणे.

मात्र, भारतीय नागरिकांना अतिशय गुंतागुंतीचं असलेल्या सीएए, सीएबी आणि एनआरसीबद्दल संपूर्ण ज्ञान आहे, असे ट्विट हर्ष गोएंका यांनी केलं आहे.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाbusinessव्यवसायTwitterट्विटर