शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कोट्यवधी लोकांचा आवाज दाबला जातोय; बेरोजगारीवरून राहुल गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 08:21 IST

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सर्वात मोठा राष्ट्रीय मुद्दा बेरोजगारीचा आहे.

शीलेश शर्मानवी दिल्ली : देशात वाढत असलेल्या बेरोजगारीबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विट केले आहे की, मोदी सरकार रोजगारासाठी हानिकारक आहे. ठराविक लोकांशिवाय अन्य व्यवसाय व रोजगाराला ते मदत करत नाहीत. तर, ज्यांच्याकडे नोकरी आहे अशा लोकांची नोकरी हिसकावत आहेत. देशवासीयांना आत्मनिर्भरतेचे ढोंग अपेक्षित आहे. 

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सर्वात मोठा राष्ट्रीय मुद्दा बेरोजगारीचा आहे. यावर काही थेट उपाययोजना आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम विक्री करू नका. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यांना मदत करा. मित्रांची नको, देशाची काळजी करा. पण, केंद्र सरकारला तोडगा काढण्याची इच्छा नाही.

लघुचित्रपट

राहुल गांधी यांनी वडील राजीव गांधी यांच्यासोबतच्या क्षणांवर आधारित एक लघु चित्रपट जारी केला आणि सांगितले की, त्यांनी देशाची परिस्थिती कशा प्रकारे समजून घेतली. लोकांच्या समस्या, संघर्ष जाणून घेतला. भारत की आवाज हा लघु चित्रपट राजीव गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आजच्या राजकारणाची ही सर्वात मोठी विडंबना आहे की, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप यांसारख्या सोशल मीडियाच्या युगात आवाज दाबला जात आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस