शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोट्यवधी लोकांचा आवाज दाबला जातोय; बेरोजगारीवरून राहुल गांधी यांचा सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 08:21 IST

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सर्वात मोठा राष्ट्रीय मुद्दा बेरोजगारीचा आहे.

शीलेश शर्मानवी दिल्ली : देशात वाढत असलेल्या बेरोजगारीबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. त्यांनी ट्विट केले आहे की, मोदी सरकार रोजगारासाठी हानिकारक आहे. ठराविक लोकांशिवाय अन्य व्यवसाय व रोजगाराला ते मदत करत नाहीत. तर, ज्यांच्याकडे नोकरी आहे अशा लोकांची नोकरी हिसकावत आहेत. देशवासीयांना आत्मनिर्भरतेचे ढोंग अपेक्षित आहे. 

राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सर्वात मोठा राष्ट्रीय मुद्दा बेरोजगारीचा आहे. यावर काही थेट उपाययोजना आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम विक्री करू नका. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यांना मदत करा. मित्रांची नको, देशाची काळजी करा. पण, केंद्र सरकारला तोडगा काढण्याची इच्छा नाही.

लघुचित्रपट

राहुल गांधी यांनी वडील राजीव गांधी यांच्यासोबतच्या क्षणांवर आधारित एक लघु चित्रपट जारी केला आणि सांगितले की, त्यांनी देशाची परिस्थिती कशा प्रकारे समजून घेतली. लोकांच्या समस्या, संघर्ष जाणून घेतला. भारत की आवाज हा लघु चित्रपट राजीव गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, आजच्या राजकारणाची ही सर्वात मोठी विडंबना आहे की, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप यांसारख्या सोशल मीडियाच्या युगात आवाज दाबला जात आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस