शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हीआयटी’च्या प्रवेश परीक्षा रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभियांत्रिकी प्रवेशाबाबत घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 05:13 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग धोकादायक होत आहे. विद्यार्थी आणि पालक यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रवेश परीक्षा (व्हीआयटीईईई-२०२०) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वेल्लोर : तामिळनाडूतील वेल्लोर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीने (व्हीआयटी) २०२० च्या प्रवेशासाठीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. व्हीआयटीकडून वेल्लोर, चेन्नई, अमरावती (आंध्र प्रदेश) आणि भोपाळ (मध्यप्रदेश) येथील संस्थांमधील विविध शाखांच्या इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी परीक्षा घेतल्या जातात.कोरोनाचा वाढता संसर्ग धोकादायक होत आहे. विद्यार्थी आणि पालक यांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रवेश परीक्षा (व्हीआयटीईईई-२०२०) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रवेश आता बारावीतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांच्या गुणांच्या आधारे होतील. तसेच, जेईईमध्ये चांगले गुण घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. व्हीआयटीच्या वेबसाईटवर याबाबतचे अर्ज www.vit.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.अर्जदारांनी व्हीआयटीईईईचे अर्ज लवकर अपडेट करावेत. बोर्ड परीक्षेच्या निकालानंतर मार्क अपलोड करता येतील. याबाबत काही माहिती हवी असल्यास टोल फ्री नंबर १८००१०२०५३६ या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच, ईमेल ugadmission@vit.ac.in अथवा व्हॉटसअ‍ॅप क्रमांक ९५६६६५६७५५ यावर संपर्क करावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षण