शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त करणार ‘विश्वकर्मा’चा प्रारंभ, समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 09:18 IST

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वकर्मा योजना सुरू करणार आहेत. या योजनेमुळे समाजातील दुर्बल घटकांचे आर्थिक सबलीकरण होईलच शिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्गाकडे मोठा समुदाय म्हणून पाहिले जात आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वकर्मा योजना सुरू करणार आहेत. या योजनेमुळे समाजातील दुर्बल घटकांचे आर्थिक सबलीकरण होईलच शिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्गाकडे मोठा समुदाय म्हणून पाहिले जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीतील द्वारका येथे एका मोठ्या समारंभात १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ज्या विश्वकर्मा योजनेचा उल्लेख करण्यात आला होता, त्याच विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करणार आहेत. ही विश्वकर्मा योजना १७ सप्टेंबर रोजी देशभरातील ७० शहरांमध्ये एकाच वेळी सुरू होणार आहे. 

यांना मिळणार लाभ...या योजनेंतर्गत सुतार, लोहार, सोनार, गवंडी, नाभिक, माळा बनवणारे, परिट, शिंपी, कुलूप तयार करणारे, चर्मकार, बूट तयार करणारे, सुतार, चटई किंवा झाडू बनवणारे, मासेमारीचे जाळे तयार करणारे, टूल किट बनवणारे, खेळणी बनवणारे आदींना प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाईल, तर २ लाख रुपयांचा दुसरा हप्ता दिला जाईल.प्रशिक्षणादरम्यानही त्यांना दररोज ५०० रुपये आणि १५ हजार रुपयांचे टूल किटही दिले जाणार आहे. त्यांना प्रशिक्षण आणि आर्थिक साह्य देऊन त्यांची उत्पादने बाजारात पाठवण्याची व्यवस्थाही सरकार करील.

राजकीयदृष्ट्या  प्रभावी ठरणारविश्वकर्मा योजना दुर्बल वर्गाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे; परंतु भाजप ही योजना राजकीयदृष्ट्या प्रभावी मानते कारण यात येणारा समुदाय मोठा आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत