शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त करणार ‘विश्वकर्मा’चा प्रारंभ, समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 09:18 IST

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वकर्मा योजना सुरू करणार आहेत. या योजनेमुळे समाजातील दुर्बल घटकांचे आर्थिक सबलीकरण होईलच शिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्गाकडे मोठा समुदाय म्हणून पाहिले जात आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वकर्मा योजना सुरू करणार आहेत. या योजनेमुळे समाजातील दुर्बल घटकांचे आर्थिक सबलीकरण होईलच शिवाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्गाकडे मोठा समुदाय म्हणून पाहिले जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीतील द्वारका येथे एका मोठ्या समारंभात १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ज्या विश्वकर्मा योजनेचा उल्लेख करण्यात आला होता, त्याच विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ करणार आहेत. ही विश्वकर्मा योजना १७ सप्टेंबर रोजी देशभरातील ७० शहरांमध्ये एकाच वेळी सुरू होणार आहे. 

यांना मिळणार लाभ...या योजनेंतर्गत सुतार, लोहार, सोनार, गवंडी, नाभिक, माळा बनवणारे, परिट, शिंपी, कुलूप तयार करणारे, चर्मकार, बूट तयार करणारे, सुतार, चटई किंवा झाडू बनवणारे, मासेमारीचे जाळे तयार करणारे, टूल किट बनवणारे, खेळणी बनवणारे आदींना प्रशिक्षण देऊन त्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाईल, तर २ लाख रुपयांचा दुसरा हप्ता दिला जाईल.प्रशिक्षणादरम्यानही त्यांना दररोज ५०० रुपये आणि १५ हजार रुपयांचे टूल किटही दिले जाणार आहे. त्यांना प्रशिक्षण आणि आर्थिक साह्य देऊन त्यांची उत्पादने बाजारात पाठवण्याची व्यवस्थाही सरकार करील.

राजकीयदृष्ट्या  प्रभावी ठरणारविश्वकर्मा योजना दुर्बल वर्गाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे; परंतु भाजप ही योजना राजकीयदृष्ट्या प्रभावी मानते कारण यात येणारा समुदाय मोठा आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत