शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'कोहली काही रोज शतक ठोकत नाही', असं भगवंत मान म्हणाले अन् पुढच्या चार तासांत विराटनं सेंच्युरी ठोकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 15:37 IST

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं बांगलादेश विरोधातील तिसऱ्या वन डेत शतक ठोकलं आहे. कोहलीच्या वन डे करिअरमधलं हे ४४ वं शतक ठरलं आहे.

नवी दिल्ली-

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं बांगलादेश विरोधातील तिसऱ्या वन डेत शतक ठोकलं आहे. कोहलीच्या वन डे करिअरमधलं हे ४४ वं शतक ठरलं आहे. पण या शतकासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला आहे. कोहलीचं आजचं शतक जसं महत्वाचं ठरलं त्यातच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या विधानाचाही योगायोग आज साधला गेला आहे. कारण आज पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एका कार्यक्रमात विराट कोहलीचा उल्लेख केला होता. 

गुजरातमधील निवडणुकीत 'आप'च्या पदारात अपयश आलं याबाबत बोलत असताना भगवंत मान यांनी विराट कोहली देखील रोज-रोज शतक ठोकत नाही, असं उदाहरण दिलं होतं. मान यांच्या विधानाच्या चार तासांनी तिथं बांगलादेशात विराट कोहलीनं चाहत्यांची शतकाची प्रतिक्षा संपवली. 

काय म्हणाले होते भगवंत मान?आजतकच्या कार्यक्रमात बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान यांनी गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या निराशाजनक कामगिरीवर बोलताना विराट कोहलीचं उदाहरण दिलं. "विराट कोहली देखील दररोज शतक ठोकत नाही ना, आम्ही सातत्यानं मेहनत करत आहोत", असं मान म्हणाले होते.

अन् कोहलीनं ठोकलं शतकभगवंत मान यांनी हे विधान केलं तेव्हा भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध तिसरा वनडे सामना खेळत होता. यात विराट कोहलीनं दमदार फलंदाजी करत आपलं ४४ वं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक पूर्ण केलं. कोहलीच्या बॅटमधून गेल्या तीन वर्षांपासून वनडेत शतक पाहायला मिळालं नव्हतं. वनडेत सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीBhagwant Mannभगवंत मान