शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

'कोहली काही रोज शतक ठोकत नाही', असं भगवंत मान म्हणाले अन् पुढच्या चार तासांत विराटनं सेंच्युरी ठोकली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 15:37 IST

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं बांगलादेश विरोधातील तिसऱ्या वन डेत शतक ठोकलं आहे. कोहलीच्या वन डे करिअरमधलं हे ४४ वं शतक ठरलं आहे.

नवी दिल्ली-

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं बांगलादेश विरोधातील तिसऱ्या वन डेत शतक ठोकलं आहे. कोहलीच्या वन डे करिअरमधलं हे ४४ वं शतक ठरलं आहे. पण या शतकासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला आहे. कोहलीचं आजचं शतक जसं महत्वाचं ठरलं त्यातच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या विधानाचाही योगायोग आज साधला गेला आहे. कारण आज पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी एका कार्यक्रमात विराट कोहलीचा उल्लेख केला होता. 

गुजरातमधील निवडणुकीत 'आप'च्या पदारात अपयश आलं याबाबत बोलत असताना भगवंत मान यांनी विराट कोहली देखील रोज-रोज शतक ठोकत नाही, असं उदाहरण दिलं होतं. मान यांच्या विधानाच्या चार तासांनी तिथं बांगलादेशात विराट कोहलीनं चाहत्यांची शतकाची प्रतिक्षा संपवली. 

काय म्हणाले होते भगवंत मान?आजतकच्या कार्यक्रमात बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री आणि आप नेते भगवंत मान यांनी गुजरातमधील आम आदमी पक्षाच्या निराशाजनक कामगिरीवर बोलताना विराट कोहलीचं उदाहरण दिलं. "विराट कोहली देखील दररोज शतक ठोकत नाही ना, आम्ही सातत्यानं मेहनत करत आहोत", असं मान म्हणाले होते.

अन् कोहलीनं ठोकलं शतकभगवंत मान यांनी हे विधान केलं तेव्हा भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध तिसरा वनडे सामना खेळत होता. यात विराट कोहलीनं दमदार फलंदाजी करत आपलं ४४ वं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक पूर्ण केलं. कोहलीच्या बॅटमधून गेल्या तीन वर्षांपासून वनडेत शतक पाहायला मिळालं नव्हतं. वनडेत सर्वाधिक शतक ठोकणाऱ्यांच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीBhagwant Mannभगवंत मान