शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

Viral सत्य: सरकारचं 'वस्त्रहरण' करणारी 'ही' कविता अटलबिहारी वाजपेयींची नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 15:35 IST

माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी निधन झालं.

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने गुरुवारी संध्याकाळी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर ब-याच गोष्टी व्हायरल झाल्या. 16 ऑगस्टला वाजपेयींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक फोटो व्हायरल झाला आहे. त्या फोटोमध्ये मोदी एम्स रुग्णालयातील डॉक्टरांबरोबर बोलताना त्यांच्या चेह-यावर हास्य फुललेलं पाहायला मिळतंय. त्याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीनं या फोटोच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वृत्तवाहिनीच्या पाहणीत हा फोटो मोदींचाच असल्याचं समोर आलं.मोदींचे कपडे आणि बॉडीगार्ड यांचे चेहरे मिळते-जुळते असल्याचंही या फोटोतून स्पष्ट होतेय. परंतु याचा अर्थ वाजपेयींच्या मृत्यूनंतर मोदी हसत असल्याचा दावा करणं चुकीचे ठरेल. कारण मोदी 16 ऑगस्टच्या दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी वाजपेयींना भेटून बाहेर आले. तर वाजपेयींचं निधन 16 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी झाले. त्यामुळे वाजपेयींच्या निधनानंतर मोदी एम्समधील डॉक्टरांबरोबर हसत असल्याचा दावा करणं चुकीचं आहे, कारण मोदी अटलजींच्या निधनानंतर एम्स रुग्णालयात उपस्थितच नव्हते, असं एका वृत्तवाहिनीच्या पाहणीत आढळलं होतं.त्याच प्रकारे आता सोशल मीडियावर इतरांच्या कविता अटलजींच्या नावावर खपवून त्या व्हायरल करण्यात आल्या आहेत. या कवितेतून अटलबिहारी वाजपेयींनी मोदी सरकारला खडे बोल सुनावल्याचंही सोशल मीडियात प्रसिद्ध करण्यात आलं होतं. परंतु त्या कविता अटलजींनी नव्हे, तर पुष्यमित्र उपाध्याय यांनी लिहिल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल होणा-या या कविता अटलजींच्या नव्हत्या, तर त्या भलत्याच कोणाच्या तरी आहेत."अटलबिहारी वाजपेयींनी लिहिलेली ही कविता. आजच्या परिस्थितीत ती समोर आली",

उठो द्रौपदी वस्त्र संम्भालोअब गोविन्द न आयेंगे।

कब तक आस लगाओगी तुमबिके हुए अखबारों से।

कैसी रक्षा मांग रही होदु:शासन दरवारों से।

स्वंय जो लज्जाहीन पड़े हैंवे क्या लाज बचायेंगे।

उठो द्रोपदी वस्त्र संम्भालोअब गोबिन्द न आयेंगे।

कल तक केवल अंधा राजाअब गूंगा बहरा भी है।

होंठ सिल दिये हैं जनता केकानों पर पहरा भी है।

तुम्ही कहो ये अश्रु तुम्हारेकिसको क्या समझायेंगे।

उठो द्रोपदी वस्त्र संम्भालोअब गोबिन्द न आयेंगे।

छोड़ो मेंहदी भुजा संम्भालोखुद ही अपना चीर बचा लो।

द्यूत बिठाये बैठे शकुनिमस्तक सब बिक जायेंगे।

उठो द्रोपदी वस्त्र संम्भालोअब गोविद न आयेंगे।असा मेसेज लिहून या कविता व्हायरल करण्यात आल्या होत्या. परंतु त्या कविता अटलबिहारी वाजपेयींच्या नसल्याचं उघड झालं आहे.छोड़ो मेहंदी खड़ग संभालो खुद ही अपना चीर बचा लो द्यूत बिछाए बैठे शकुनि, ... मस्तक सब बिक जाएंगे सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आएंगे | 

कब तक आस लगाओगी तुम, बिक़े हुए अखबारों से, कैसी रक्षा मांग रही हो दुशासन दरबारों से स्वयं जो लज्जा हीन पड़े हैं वे क्या लाज बचाएंगे सुनो द्रोपदी शस्त्र उठालो अब गोविंद ना आएंगे 

कल तक केवल अंधा राजा, अब गूंगा-बहरा भी है होंठ सिल दिए हैं जनता के, कानों पर पहरा भी है तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे, किसको क्या समझाएंगे? सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आएंगे...- पुष्यमित्र उपाध्यायतर या कविता पुष्यमित्र उपाध्याय यांच्या असल्याचंही आता समोर आलं आहे. त्यामुळे मोदींसंदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होणा-या पोस्ट किती ख-या आणि किती खोट्या असतील, याचा काहीही अंदाज लावता येऊ शकत नाही.   

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी