शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

मध्यप्रदेशातील या गावात गेल्या 400 वर्षांमध्ये एकाही बाळाचा जन्म झालेला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 15:54 IST

या गावात बाळंतपण झाल्यास माता किंवा बाळ यांपैकी एकाचा मृत्यू होतो असे सांगण्यात येेते

राजगड- अनेक गावांच्या संदर्भात विविध प्रकारच्या दंतकथा जोडलेल्या असतात. मात्र मध्यप्रदेशातील एकागावाची कहाणी मात्र चकीत करणारी आहे. गेल्या 400 वर्षात या गावात एकाही बाळाचा जन्म होऊ देण्यात आलेला नाही. या गावातील  गरोदर महिलेला गावाच्या सीमेबाहेर काढण्यात येते. या गावातील लोक आपल्या गावाला असा शापच आहे असे म्हणतात त्यामुळे गेल्या 400 वर्षात गावातील एकाही महिलेने गावाच्या सीमेमध्ये मुलाला जन्म दिलेला नाही. हा समज आजही येथिल गावकऱ्यांमध्ये रुढ आहे.या गावाचे नाव संका श्यामजी असे असून ते राजगड जिल्ह्यामध्ये आहे. या गावात एखाद्या महिलेने बाळाला जन्म दिला तर ते विचित्र आकारात जन्माला येते किंवा माता किंवा बाळापैकी एकाचा मृत्यू होतो असा समज या गावामध्ये आहे.गरोदर महिलेला गावाच्या बाहेर जाऊन बाळंतपण करावे लागते. गावाचे सरपंच नरेंद्र गुर्जर म्हणतात, गावातील महिलांची 90 टक्के बाळंतपणे रुग्णालयांत होतात आणि इमर्जन्सी प्रसंगी बाळंतपण गावाच्या बाहेर होतात. या गावात एका मंदिराचे बांधकाम सुरु असताना त्यात एका महिलेमुळे अडथळा आला त्यामुळे या गावाला शाप देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गावातील ज्येष्ठ लोक सांगतात, 16 व्या शतकामध्ये या मंदिराचे बांधकाम सुरु असताना एक महिला गहू दळत होती. त्यामुळे मंदिराचे बांधकाम करण्यात व्यत्यय येत होता त्यामुळे देवतांनी या गावात कोणतीही महिला बाळाला जन्म देऊ शकणार नाही असा शाप दिला. त्यानंतर गावात बाळंतपण थांबवले गेले.काही अपवादात्मक प्रसंगी गावात बाळंतपण झाल्यास बाळ एखाद्या व्यंगासह जन्माला आल्याचे किंवा माता किंवा बाळापैकी एकाचा मृत्यू झाल्याचेही नागरिक सांगतात. त्यामुळेच गावकऱ्यांनी गावाबाहेर एक खोली बांधली असून तेथे सर्व बाळंतपणे केली जातात.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत