शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

Video: अरेss देवा, अंत्यविधीला २१ बंदुकांची सलामी द्यायला गेले, पण एकही गोळी उडालीच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 16:56 IST

बिहारचे माजी मुख्यमंत्री डॅा. जगन्नाथ मिश्र यांचा बुधवारी सुपौल जिल्ह्यात शासकीय इतमामात अंतिमसंस्कार पार पडला.

पटना: बिहारचे माजी मुख्यमंत्री डॅा. जगन्नाथ मिश्र यांचा बुधवारी सुपौल जिल्ह्यात शासकीय इतमामात अंतिमसंस्कार पार पडला. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मात्र अंतिमसंस्कारवेळी राज्याचे मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांसमोरच बिहार पोलिसांची गडबड झाल्याचे समोर आले आहे. 

बिहारचे माजी मुख्यमंत्री डॅा. जगन्नाथ मिश्र यांच्या अंत्यसंस्कार वेळी 21 बंदुकांची सलामी देण्यात होणार होती. परंतु सलामी देत असताना पोलिसांच्या बंदुकीतीन एकही गोळी उडालीच नाही.  यामुळे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक विरोधी नेत्यांसोरच बिहार राज्यातील पोलिस प्रशासनचा कारभार समोर आला. या प्रकरणानंतर सुपौलचे पोलिस अधिक्षक मृत्युंजय चौधरी यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

जगन्नाथ मिश्रा यांनी तीन वेळा बिहार राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. 1975 साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि एप्रिल 1977 पर्यत पद सांभाळले होते. यानंतर 1980मध्ये त्यांनी पुन्हा तीन वर्षाचा कारभार सांभाळला होता. तसेच 1989मध्ये तिसऱ्यांदा तीन महिन्यांचा मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला होता.

 

टॅग्स :PoliceपोलिसNitish Kumarनितीश कुमार