शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

वाराणसी! राहुल गांधींनी भाषण दिलेली जागा भाजपाने ५१ लीटर गंगाजलाने धुतली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2024 18:19 IST

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला राम भक्तांनी सर्वप्रथम विरोध केला.

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा आज वारणसीला पोहोचली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी गोदौलिया चौकात उपस्थितांना संबोधित केले. ही जागा भाजप नेत्यांनी गंगाजलाने धुतली आहे. यामुळे वाद सुरु होण्याची शक्यता आहे. 

राहुल यांची सभा झाल्यानंतर यात्रा लक्साकडे निघाली. यानंतर भाजपाचे नेता मुन्ना लाल यादव यांनी ५१ लीटर गंगाजलाने चौक धुतला. यावेळी यादव यांनी राहुल गांधी अशुद्ध असल्याचा आरोप केला. तर तेथे उपस्थित लोकांनी राहुल गांधी यापूर्वी कधीही काशी विश्वनाथ मंदिरात आले नव्हते, असा आरोप केला. 

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला राम भक्तांनी सर्वप्रथम विरोध केला. सकाळी ही यात्रा निघाल्यानंतर काही वेळातच राम भक्तांनी त्यांना भगवा ध्वज दाखवला. यावर जय श्री राम लिहिलेले होते. गोहत्या करणाऱ्यांचे समर्थन करणाऱ्या राहुल गांधींसारख्या भ्रष्ट व्यक्तीचे काशीत आगमन झाल्यामुळे काशी अपवित्र झाली आहे, असे निषेध करणाऱ्या नेत्यांचे म्हणणे होते. 

भगवे झेंडे दाखविणाऱ्यांना काँग्रेस किंवा राहुल गांधी यांच्याकडून कोणताही विरोध करण्यात आला नाही. परंतु राहुल गांधींच्या निषेधादरम्यान त्यांच्या एका समर्थकाने रामभक्तांसमोर उभे राहून रामभक्तांना काळे झेंडे दाखवण्यास सुरुवात केली. तणाव वाढण्यापूर्वी हा व्यक्ती यात्रेत पुढे निघून गेला. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस