शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

प्रचंड भयभीत झालाय आदित्य उर्फ अब्दुल, रात्रभर रडला; एटीएसच्या चौकशीत सांगितलं- ...म्हणून इस्लाम स्वीकारला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 14:22 IST

Religious conversion case : आदित्य रात्री अचानक अस्वस्त झाला आणि आईला म्हणाला, आता आपण समाजात कसे राहणार? अन् नंतर थेट एटीएसच्या अधिकाऱ्यालाच मेसेज केला....

नवी दिल्ली - धर्मांतरण करून इस्लाम स्वीकारलेला आदित्य उर्फ अब्दुल आता प्रचंड भयभीत झाला आहे. तो बुधवारी रात्रभर रडत होता. त्याला वाटत आहे, की त्याने जे काही केले, त्याने त्याचा अपमाण झाला आहे. आता तो येथे कसा राहू शकेल? तो अगदी मरण्याच्या गोष्टीही करत होता. यानंतर, त्याने एटीएसच्या एका अधिकाऱ्याला मेसेज केला. यावर, संबंधित अधिकाऱ्यानेही त्याला बराच वेळ व्हॉट्सअॅप चॅट करून समजावले, तेव्हा तो शांत झाला. (Uttar Pradesh religious conversion case aditya in panic)

एटीएसच्या टीमने बुधवारी काही तास आदित्यला समजावले होते आणि त्याला सांगितले होते, की धर्मांतरण करणारे लोक देश विरोधी आहेत. ते दुर्बल, असहाय्य आणि मूकबधीर लोकांचा वापर करतात. तेव्हा आदित्य त्यांचे म्हणणे ऐकण्यास तयार होत नव्हता. मात्र, तो रात्री अचानक अस्वस्त झाला आणि आई लक्ष्मी यांना म्हणाला, आता आपण समाजात कसे राहणार? यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याला बराच वेळ समजावले, तेव्हा तो थोडा शांत झाला.

Conversion Case: मूकबधिरांना मुस्लीम करून बनवायचं होतं दहशतवादी; झाले 'असे' खुलासे, की अधिकारीही हैराण

सर, आपण आमची मदद करू शकता?लक्ष्मी यांनी सांगितले, की आदित्यने गुरुवार सकाळी एका एटीएस अधिकाऱ्याला मेसेजकरून मदत मागितली. अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. तेव्हा आदित्य म्हणाला, आपले आयुष्य उध्वस्त झाले आहे, असे आपल्याला वाटत आहे. यावर अधिकारी म्हणाले, आदित्य तू खूप हुशार आहेस. म्हणूनच तर 12वी पर्यंतच्या परीक्षा पास केल्या आहेत. तू भ्रमित झाला होतास. यामुळे काही दिवस तुझे मन इकडे-तिकडे भटकले होते. आता आम्ही सर्व जण तुझ्यासोबत आहोत. कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आदित्यला थोडा दिलासा मिळाला.

इच्छा पूर्ण करण्यासाठी बदलला धर्म -आदित्य म्हणाला, मला असे वाटत होते, की आपले घर असावे. आपल्याला नोकरी लागावी आणि सामान्य जीवन जगता यावे. आधी तो मंदिरांमध्ये गेला. नंतर चर्चमध्ये गेला. मात्र, या दोन्ही ठिकाणी त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. तेव्हा एका व्यक्तीने त्याला इस्लामप्रती प्रेरित केले आणि त्याने आपला धर्म बदलला.

‘आदित्य’चा बनला अब्दुल! हिंदू धर्माकडून त्याला हवीत ‘या’ ७ प्रश्नांची उत्तरं; आईवडिलांसमोर धर्मसंकट

आदित्य म्हणाला, मला वाटले इस्लाम स्वीकारला, की सर्व काही मिळेल. म्हणून आपण असे केले. पण, तसे काहीच झाले नाही. खरे तर गुरुवारी एटीएसने त्याची काउंसिलिंग केली, तेव्हा ते हळू-हळू सर्व काही समजू लागला होता. काही काळानंतर तो पुन्हा सामान्य होईल, अशी शक्यता आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशIslamइस्लामHinduहिंदूMuslimमुस्लीम