शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

लॉकडाउन उल्लंघनात दाखल खटले होणार रद्द, CM योगींचा निर्णय; 2.5 लाख लोकांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 19:58 IST

योगी सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल अडीच लाख लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या खटल्यांमुळे पोलीस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत असलेल्या यूपीतील लाखो लोकांना आणि व्यापाऱ्यांना यातून लवरच मुक्ती मिळेल. (Uttar Pradesh)

लखनौ -उत्तर प्रदेशातीलयोगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारने एक मोठा निर्णय घेत लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी केवळ व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात आले होते. (Uttar Pradesh Cases filed against people for lockdown violation will be cancelled)

योगी सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल अडीच लाख लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या खटल्यांमुळे पोलीस ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत असलेल्या यूपीतील लाखो लोकांना आणि व्यापाऱ्यांना यातून लवरच मुक्ती मिळेल.

वेळीच सावध व्हा ! कोरोना पॉझिटिव्ह दर वाढला; पुन्हा तिहेरी रुग्णसंख्येकडे वाटचाल

यापूर्वी, सरकारने लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल राज्यातील सर्व व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले होते. यानंतर कायदामंत्री बृजेश पाठक यांनी व्यापाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची माहिती गोळाकरण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.

राज्य सरकारचे म्हणणे आहे, की कोविडसंदर्भातील खटल्यांमुळे लोकांना अनावश्यक त्रासाचा सामना करावा लागेल. आता राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. यामुळे खटे मागे घेणे आवश्यक आहे.

सावधान! आता आपली स्वत:ची 'फौज' तयार करत आहे कोरोना व्हायरस, ३ नवे व्हेरिएंट जे आणू शकतात वादळ...

खटले मागे घेणारे उत्तर प्रदेश पहिले राज्य -कोरोना संक्रमण काळात लॉकडाउनचे उल्लंघन केल्याबद्दल राज्यातील हजारो व्यापाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांवरही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, आता व्यापारी आणि सामान्य नागरिकांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्या