शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 16:18 IST

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एक भीषण अपघात झाला आहे, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एक भीषण अपघात झाला आहे, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. इटियाथोक पोलीस स्टेशन परिसरात अचानक एक बोलेरो कार कालव्यात पडली. या कारमध्ये एकूण १५ जण होते, त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात कसा झाला आणि त्यावेळी किती भयानक दृश्य होते हे अपघातातून वाचलेल्या लोकांनी सांगितलं आहे.

बोलेरोमध्ये असलेल्या एका मुलीने सांगितलं की, ते सर्वजण मंदिरात दर्शनासाठी जात होते, तेव्हा हा अपघात झाला.हा अपघात अचानक कसा झाला हे कोणाला कळलंच नाही. गाडीत सर्व जण बसले होते आणि अचानक ती पलटली, कोणालाही काहीही कळायच्या आत हा अपघात झाला. अपघातामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. सर्व काही संपलं असं सांगताना मुलगी ढसाढसा रडत होती.

बोलेरो कार नियंत्रणाबाहेर गेली आणि वेगाने कालव्यात पडली. काही लोकांचा बुडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. बुडणाऱ्या लोकांनी गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो उघडलाच नाही, ज्यामुळे ते आत अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला. मुसळधार पाऊस हे अपघाताचे कारण असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या प्रशासन आणि बचाव पथकं घटनास्थळी उपस्थित आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला जात आहे.

अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोस्ट करून आर्थिक मदतीची घोषणा केली. गोंडा जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातात झालेली जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. शोकाकुल कुटुंबांसोबत संवेदना आहेत. या अपघातात मृतांच्या कुटुंबियांना ५-५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने रुग्णालयात नेऊन योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत असं म्हटलं आहे.  

टॅग्स :AccidentअपघातUttar Pradeshउत्तर प्रदेश