शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

"मी खासदार आणि पत्नी आमदार, तरीही मुलाला व्यसनापासून वाचवू शकलो नाही", केंद्रीय मंत्र्याची खदखद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 15:53 IST

आज अंमली पदार्थांचे व्यसन हा देशात मोठा चिंतेचा विषय बनला आहे.

नवी दिल्ली : माझ्या मुलाचा जीव व्यसन केल्यामुळे गेला, त्यामुळे कोणत्याही आई-वडिलांनी आपले मूल व्यसनामुळे गमावू नये अशी माझी इच्छा आहे, असे केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी म्हटले आहे. मी माझा मुलगा फक्त यासाठी गमावला आहे कारण तो व्यसनाच्या विळख्यात अडकला होता, असेही त्यांनी म्हटले. खरं तर मंत्री कौशल कुमार यांनी मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेचे समर्थन केले. उमा भारती यांचा प्रयत्न समाजाला दिशा देणारा असून लोकांचा जीव वाचवणारा आहे असे मंत्री किशोर यांनी म्हटले.

"आज अंमली पदार्थांचे व्यसन हा देशात मोठा चिंतेचा विषय बनला आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांना देशातून पळवून लावले, पण जाताना त्यांनी देशात व्यसनाचे जाळे सोडले. वेगवेगळ्या व्यसनाच्या सेवनामुळे दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळेच निरोगी राहायचे असेल तर व्यसनाला नाही म्हणा. त्यामुळे मी आवाहन करतो की, त्यापासून दूर राहा", अशा शब्दांत सौरभ कुमार यांनी तरूणाईला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. खरं तर अलीकडेच केंद्रीय मंत्री जबलपूरला गेले होते. यावेळी त्यांनी अमली पदार्थांबाबत अनेक गोष्टींवर भाष्य केले. 

"मुलाला व्यसनापासून वाचवू शकलो नाही"केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनीही याबाबत ट्विट केले आहे की, "मी स्वत: खासदार झालो आणि माझी पत्नी आमदार झाल्यानंतरही मी माझ्या मुलाचे आयुष्य व्यसनापासून वाचवू शकलो नाही, पण आता कोणत्याही आई-वडिलांनी आपले मूल व्यसनामुळे गमावू नये अशी माझी इच्छा आहे. व्यसनामुळे कोणतीही महिला विधवा होऊ नये, व्यसनामुळे कोणतेच मूल पितृहीन होऊ नये."

केंद्रीय मंत्र्याची खदखद आपल्या मुलाला अंमली पदार्थांचे व्यसन कधी लागले हे कळलेही नाही, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. यामुळे त्याची प्रकृती ढासळू लागली. त्याला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले असता त्याचे यकृत खराब झाल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला आणि 2020 मध्ये त्याचा मृत्यू झाला. केंद्रीय मंत्री यांनी म्हटले की, त्याच्या अंत्यसंस्काराला प्रज्वलित करत असताना, त्यांनी संकल्प केला की मी आता अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत सक्रियपणे सहभागी होईल आणि लोकांना त्यापासून दूर राहण्यासाठी प्रेरित करेल. तेव्हापासून ते सातत्याने लोकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करत आहे.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

  

टॅग्स :ministerमंत्रीDrugsअमली पदार्थMember of parliamentखासदारBJPभाजपाalcohol prohibition actदारुबंदी कायदा