शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

हवामान अंदाजांतील अचूकता वाढविण्याचे प्रयत्न, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांची लोकसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:38 IST

हवामान खात्याच्या अंदाजांमध्ये अधिक अचूकता यावी यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.

नवी दिल्ली : हवामान खात्याच्या अंदाजांमध्ये अधिक अचूकता यावी यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.प्रश्नोत्तराच्या तासात ते म्हणाले, यंदा देशात सामान्य प्रमाणात, म्हणजेच ९६ ते १0४ टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याने २००७ सालापासून नवी सांख्यिकीय हवामान अंदाजविषयक प्रणाली वापरात आणली आहे. त्यामुळे नंतरच्या काळात हवामानविषयक अंदाज चुकण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. हवामानशास्त्र खात्याने २०१४ व २०१५मध्ये कमी पावसासंदर्भात वर्तविलेले अंदाज अचूक ठरले होते. हवामान खात्याला अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भारतीय व विदेशी शैक्षणिक संस्थांची मदत घेऊन हवामान खाते आपली यंत्रणा सुधारण्याचा व अधिक अचूक अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.>मिशन मान्सूनकेंद्र सरकारने मिशन मान्सून या योजनेद्वारे दूरच्या काळातील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे पावसाची निश्चित व काही काळाने पडण्याची शक्यता याविषयी माहिती देणे सोपे होईल, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी नमूद केले.

टॅग्स :weatherहवामान