शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

हवामान अंदाजांतील अचूकता वाढविण्याचे प्रयत्न, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांची लोकसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:38 IST

हवामान खात्याच्या अंदाजांमध्ये अधिक अचूकता यावी यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.

नवी दिल्ली : हवामान खात्याच्या अंदाजांमध्ये अधिक अचूकता यावी यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.प्रश्नोत्तराच्या तासात ते म्हणाले, यंदा देशात सामान्य प्रमाणात, म्हणजेच ९६ ते १0४ टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याने २००७ सालापासून नवी सांख्यिकीय हवामान अंदाजविषयक प्रणाली वापरात आणली आहे. त्यामुळे नंतरच्या काळात हवामानविषयक अंदाज चुकण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. हवामानशास्त्र खात्याने २०१४ व २०१५मध्ये कमी पावसासंदर्भात वर्तविलेले अंदाज अचूक ठरले होते. हवामान खात्याला अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भारतीय व विदेशी शैक्षणिक संस्थांची मदत घेऊन हवामान खाते आपली यंत्रणा सुधारण्याचा व अधिक अचूक अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.>मिशन मान्सूनकेंद्र सरकारने मिशन मान्सून या योजनेद्वारे दूरच्या काळातील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे पावसाची निश्चित व काही काळाने पडण्याची शक्यता याविषयी माहिती देणे सोपे होईल, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी नमूद केले.

टॅग्स :weatherहवामान