शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

हवामान अंदाजांतील अचूकता वाढविण्याचे प्रयत्न, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांची लोकसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 03:38 IST

हवामान खात्याच्या अंदाजांमध्ये अधिक अचूकता यावी यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.

नवी दिल्ली : हवामान खात्याच्या अंदाजांमध्ये अधिक अचूकता यावी यासाठी सरकारने काही पावले उचलली आहेत, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले.प्रश्नोत्तराच्या तासात ते म्हणाले, यंदा देशात सामान्य प्रमाणात, म्हणजेच ९६ ते १0४ टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र खात्याने वर्तविला आहे. हवामान खात्याने २००७ सालापासून नवी सांख्यिकीय हवामान अंदाजविषयक प्रणाली वापरात आणली आहे. त्यामुळे नंतरच्या काळात हवामानविषयक अंदाज चुकण्याच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. हवामानशास्त्र खात्याने २०१४ व २०१५मध्ये कमी पावसासंदर्भात वर्तविलेले अंदाज अचूक ठरले होते. हवामान खात्याला अद्ययावत उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. भारतीय व विदेशी शैक्षणिक संस्थांची मदत घेऊन हवामान खाते आपली यंत्रणा सुधारण्याचा व अधिक अचूक अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न करत असल्याचेही डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले.>मिशन मान्सूनकेंद्र सरकारने मिशन मान्सून या योजनेद्वारे दूरच्या काळातील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे पावसाची निश्चित व काही काळाने पडण्याची शक्यता याविषयी माहिती देणे सोपे होईल, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी नमूद केले.

टॅग्स :weatherहवामान