शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Union Budget 2019: हवा की ओट लेकर भी चिराग जलता है..., अर्थमंत्र्यांची शायरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 03:26 IST

पाच वर्षात ती वाढून २०१९ मध्ये २.७ ट्रिलियन डॉलर झाली आहे आणि आता ५ ट्रिलियन डॉलर हे लक्ष्य आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चाणक्य नीती आणि उर्दू शायरी ऐकवित बजेटला नवे परिमाण दिले. त्या म्हणाल्या की, चाणक्य नीती सांगते, ‘कार्य पुरुषा करे, ना लक्ष्यम संपा दयाते’ म्हणजेच इच्छाशक्तीसह केलेले प्रयत्न नक्कीच लक्ष्यप्राप्तीपर्यंत पोहचतात. यासोबतच त्यांनी उर्दू शायरी ऐकविली. त्या म्हणाल्या, ‘यकीन हो तो कोई रास्ता निकलता है, हवा की ओट लेकर भी चिराग जलता है’ ही शायरी उर्दूचे प्रसिद्ध शायर मंजूर हाशमी यांची आहे. याचा अर्थ, जर आपल्याला स्वत:वर विश्वास असेल तर हवेचा सहारा घेऊनही दीवा तेवत राहतो. अर्थात, सीतारामन यांनी हे उदाहरण यासाठी दिले की, त्या अर्थव्यवस्थेच्या ५ ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य पूर्ण करण्याबाबत बोलत होत्या. त्यांनी सांगितले की, २०१४ मध्ये अर्थव्यवस्था १.८ ट्रिलियन डॉलरची होती. पाच वर्षात ती वाढून २०१९ मध्ये २.७ ट्रिलियन डॉलर झाली आहे आणि आता ५ ट्रिलियन डॉलर हे लक्ष्य आहे.

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनUnion Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019