शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

टू-जी स्पेक्ट्रम : सरकारी बाजू होती कमकुवत, सीबीआयला सिद्ध करता आले नाहीत आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:30 IST

टू-जी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणात सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांनी गुरुवारी माजी दूरसंचार मंत्री ए.राजा आणि द्रमुक खासदार कणिमोळी यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पण सर्वांना निर्दोष कसे सोडले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रत्यक्षात सीबीआयला खालील पाच आरोप सिद्ध करता न आल्याने हे घडले.

नवी दिल्ली : टू-जी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणात सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांनी गुरुवारी माजी दूरसंचार मंत्री ए.राजा आणि द्रमुक खासदार कणिमोळी यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पण सर्वांना निर्दोष कसे सोडले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रत्यक्षात सीबीआयला खालील पाच आरोप सिद्ध करता न आल्याने हे घडले.१. टू-जी स्पेक्ट्रमचे वाटप प्रथम येणाºयाला प्राधान्य या धोरणान्वये झाले. या प्रक्रियेसाठी निविदा मागवण्याच्या तारखेमध्ये ए. राजा यांनी हेराफेरी केल्याचे सीबीआयला सिद्ध करता आले नाही.२. घोटाळयातील आरोपी डीबी ग्रुपचे प्रवर्तक शाहीद बलवा आणि युनिटेक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा यांना दूरसंचारमंत्री ए. राजा आधीपासून ओळखत होते, हा आरोप सीबीआयला सिद्ध करता आला नाही.३. या घोटाळयात लाभार्थी असलेल्या स्वान टेलिकॉम व युनिटेक ग्रुप कंपनी अपात्र आहेत, याकडे आरोपीने दुर्लक्ष केल्याचे सीबीआयला सिद्ध करण्यात सीबीआयला अपयश आहे.४. या व्यवहारात डायनामिक्स बलवा ग्रुपकडून कलैंगार टीव्हीच्या खात्यात जमा झालेल्या २00 कोटी रुपयांचा संबंध राजांशी असल्याचे सिद्ध करणे सीबीआयला जमले नाही.५. सीबीआयच्या तपासात अनेक त्रुटी होत्या. त्याचा फायदा आरोपींना मिळाला. सरकारी पक्षाची बाजू कमकुवत होत गेली.शुक्रवारच्या अंकात अनावधानाने ओ.पी. सैनी यांच्याऐवजी दुसरेच छायाचित्र प्रसिद्ध झाले होते.पोलीस अधिकारी ते न्यायमूर्ती असा ओ.पी. सैनी यांचा प्रवास आहे. अनेक संवेदनशील व महत्त्वाच्या खटल्यांचा निकाल त्यांनी यापूर्वी दिला आहे.

टॅग्स :2G Spectrum Scam2 जी स्पेक्ट्रम घोटाळा