शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

टू-जी स्पेक्ट्रम : सरकारी बाजू होती कमकुवत, सीबीआयला सिद्ध करता आले नाहीत आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:30 IST

टू-जी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणात सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांनी गुरुवारी माजी दूरसंचार मंत्री ए.राजा आणि द्रमुक खासदार कणिमोळी यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पण सर्वांना निर्दोष कसे सोडले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रत्यक्षात सीबीआयला खालील पाच आरोप सिद्ध करता न आल्याने हे घडले.

नवी दिल्ली : टू-जी स्पेक्ट्रम वाटप प्रकरणात सीबीआय न्यायालयाचे न्यायमूर्ती ओ. पी. सैनी यांनी गुरुवारी माजी दूरसंचार मंत्री ए.राजा आणि द्रमुक खासदार कणिमोळी यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. पण सर्वांना निर्दोष कसे सोडले, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रत्यक्षात सीबीआयला खालील पाच आरोप सिद्ध करता न आल्याने हे घडले.१. टू-जी स्पेक्ट्रमचे वाटप प्रथम येणाºयाला प्राधान्य या धोरणान्वये झाले. या प्रक्रियेसाठी निविदा मागवण्याच्या तारखेमध्ये ए. राजा यांनी हेराफेरी केल्याचे सीबीआयला सिद्ध करता आले नाही.२. घोटाळयातील आरोपी डीबी ग्रुपचे प्रवर्तक शाहीद बलवा आणि युनिटेक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय चंद्रा यांना दूरसंचारमंत्री ए. राजा आधीपासून ओळखत होते, हा आरोप सीबीआयला सिद्ध करता आला नाही.३. या घोटाळयात लाभार्थी असलेल्या स्वान टेलिकॉम व युनिटेक ग्रुप कंपनी अपात्र आहेत, याकडे आरोपीने दुर्लक्ष केल्याचे सीबीआयला सिद्ध करण्यात सीबीआयला अपयश आहे.४. या व्यवहारात डायनामिक्स बलवा ग्रुपकडून कलैंगार टीव्हीच्या खात्यात जमा झालेल्या २00 कोटी रुपयांचा संबंध राजांशी असल्याचे सिद्ध करणे सीबीआयला जमले नाही.५. सीबीआयच्या तपासात अनेक त्रुटी होत्या. त्याचा फायदा आरोपींना मिळाला. सरकारी पक्षाची बाजू कमकुवत होत गेली.शुक्रवारच्या अंकात अनावधानाने ओ.पी. सैनी यांच्याऐवजी दुसरेच छायाचित्र प्रसिद्ध झाले होते.पोलीस अधिकारी ते न्यायमूर्ती असा ओ.पी. सैनी यांचा प्रवास आहे. अनेक संवेदनशील व महत्त्वाच्या खटल्यांचा निकाल त्यांनी यापूर्वी दिला आहे.

टॅग्स :2G Spectrum Scam2 जी स्पेक्ट्रम घोटाळा