शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खेळता-खेळता इमारतीच्या 25व्या मजल्यावरून खाली पडून जुळ्या भावांचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 12:33 IST

पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.

नवी दिल्ली: गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील विजय नगरमध्ये एका इमारतीच्या 25व्या मजल्यावरून पडून दोन जुळ्या भावांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 16-17 ऑक्टोबरच्या रात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गाझियाबादच्या विजयनगर पोलीस स्टेशन परिसरातील सिद्धार्थ विहारच्या एका सोसायटीमध्ये 25 व्या मजल्यावर एक कुटुंब राहते. 25 व्या मजल्यावर राहणाऱ्या या कुटुंबातील 14 वर्षीय सूर्य नारायण आणि सत्य नारायण मध्यरात्री फ्लॅटच्या बाल्कनीमध्ये खेळत होते. खेळत असताना अचानक दोन्ही भाऊ बाल्कनीतून खाली पडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी मुलांची आई आणि बहीण होते तर वडील कामानिमित्ताने मुंबईला गेले होते. रात्री 12 वाजल्यानंतर घरातील सर्वजण झोपायला गेले, त्यानंतर काय झालं? दोन्ही भाऊ रेलिंग ओलांडून कसे पोहोचले आणि अपघात कसा झाला ? हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेबाबत मृताच्या आईची चौकशी करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Accidentअपघातdelhiदिल्ली