शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

देशामध्ये बारा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: August 6, 2016 03:53 IST

देशात २0१४ साली १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : देशात २0१४ साली १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात अनेक सदस्यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांविषयी चिंता व्यक्त केली.अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद केली नाही. त्यामुळे हा आकडा खूप कमी आहे, अशी तक्रार काही सदस्यांनी केली. मात्र कृषिमंत्र्यांनी त्याचे खंडन केले. ते म्हणाले, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध राज्य सरकारांतर्फे आर्थिक मदत केली जाते. बहुसंख्य शेतकरी कर्जाच्या भारामुळेच आत्महत्या करीत असल्याने त्यांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी काही सदस्यांनी केली. त्यावर अनेक राज्यांना मदतीच्या विविध योजना सुरू आहेत आणि पंतप्रधान शेती विमा योजनाही सर्वत्र लागू करण्यात आली आहे, असे सांगत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे हाच शेतकऱ्यांवरील ताण कमी करण्याचा मार्ग आहे, असे कृषिमंत्र्यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)