शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

देशामध्ये बारा हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: August 6, 2016 03:53 IST

देशात २0१४ साली १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली.

नवी दिल्ली : देशात २0१४ साली १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात अनेक सदस्यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांविषयी चिंता व्यक्त केली.अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद केली नाही. त्यामुळे हा आकडा खूप कमी आहे, अशी तक्रार काही सदस्यांनी केली. मात्र कृषिमंत्र्यांनी त्याचे खंडन केले. ते म्हणाले, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध राज्य सरकारांतर्फे आर्थिक मदत केली जाते. बहुसंख्य शेतकरी कर्जाच्या भारामुळेच आत्महत्या करीत असल्याने त्यांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी काही सदस्यांनी केली. त्यावर अनेक राज्यांना मदतीच्या विविध योजना सुरू आहेत आणि पंतप्रधान शेती विमा योजनाही सर्वत्र लागू करण्यात आली आहे, असे सांगत, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणे हाच शेतकऱ्यांवरील ताण कमी करण्याचा मार्ग आहे, असे कृषिमंत्र्यांनी नमूद केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)