शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

त्रिपुराला ‘माणिक’ नव्हे, ‘हीरा’ हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 03:38 IST

माणिक सरकार मुख्यमंत्री असलेल्या त्रिपुरात निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी राज्याला आणखी ‘माणिक’ची गरज नसून हीरा (हायवेज, आय-वेज, रोडवेज आणि एअरवेज-एचआयआरए) हवा आहे, असे उद्गाल काढले.

सोनामुरा/आगरतळा : माणिक सरकार मुख्यमंत्री असलेल्या त्रिपुरात निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी यांनी राज्याला आणखी ‘माणिक’ची गरज नसून हीरा (हायवेज, आय-वेज, रोडवेज आणि एअरवेज-एचआयआरए) हवा आहे, असे उद्गाल काढले. चलो पालतई (बदल घडवू या) अशी घोषणा देत त्यांनी राज्याला चांगली कनेक्टिव्हिटी देण्याचे आश्वासन दिले. भाजपने व्यापार, पर्यटन आणि प्रशिक्षणावर लक्ष केंद्रीत केल्याचे ते म्हणाले.माणिक सरकार यांच्या सरकारने राज्यात विरोधात कोणी बोलू नये, असे भीतीचे वातावरण तयार केले आहे. त्रिपुरात सरकारी कर्मचा-यांना अद्यापही चौथा वेतन आयोगच लागू असून सरकारने कर्मचा-यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले आहे, असे मोदी म्हणाले. (वृत्तसंस्था)