शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

ओपिनियन पोल : आणखी एका राज्यात होणार सत्तापरिवर्तन, भाजपाचे कमळ फुलणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 12:44 IST

18 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर तीन मार्च रोजी निकाल हाती येणार आहे. पण मतदानापुर्वीच भाजपाला दिलासादायक वृत्त समोर आलं आहे....

नवी दिल्ली - भारताचे पूर्वोत्तर राज्य त्रिपुरामध्ये विधानसभेसाठी 18 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर तीन मार्च रोजी निकाल हाती येणार आहे. पण मतदानापुर्वीच भाजपाला दिलासादायक वृत्त समोर आलं आहे. न्यूज एक्सच्या ओपिनियन पोलनुसार त्रिपुरामध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. 60 सदस्य असणाऱ्या त्रिपुरामध्ये 25 वर्ष सत्तेत असणाऱ्या सीपीआईएमला सत्तेतून खाली खेचण्यात भाजपाला यश मिळणार असल्याचे ओपिनियन पोलमध्ये समोर आले आहे. 

ओपिनियन पोलनुसार त्रिपुरामध्ये भाजपा पहिल्यांदाच सरकार बनवणार आहे. न्यूज एक्सच्या ओपिनियन पोलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, त्रिपुरामध्ये भाजपा आणि आईपीएफटीच्या आघाडी सरकारला 31 ते 37 जागा मिळणार आहे. तर सत्तेत असणाऱ्या सीपीआईएम पक्षाला 23 ते 29 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. 

काँग्रेससह अन्य पक्षाला त्रिपुरामध्ये एकही जागा मिळणार नसल्याचे ओपिनियन पोलमध्ये स्पष्ट झालं आहे. गेल्या 25 वर्षात त्रिपुरामध्ये सीपीआईएम सत्तेत होते त्यामुळे माणिक सरकारएंटी इन्कम्बेंसी फॅक्टरी वचरढ झाले आहे. तरीही मुख्यमंत्री माणिक सरकार धनपुरमध्ये विजय होणार असल्याचे समोर आलं आहे. 

सर्वेनुसार, त्रिपुरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. पुर्ण राज्यात भाजपाचा जलवा दिसत आहे. माणिक सरकारच्या विरोधात राज्यातील जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. जनतेच्या मनातील असंतोषाचा फायदा भाजपाला मिळू शकतो. काँग्रेसमुक्त भारत या अभियान हाती घेतलेल्या भाजपाने असम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांचे पुढील लक्ष त्रिपुरा, मेघालय आणि नगालँडमध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न असेल. यासाठी भाजपामधून प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्रिपूराचा दौरा केला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाRajnath Singhराजनाथ सिंह