शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
3
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
4
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
5
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
6
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
7
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
8
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
9
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
10
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
11
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
12
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
13
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
14
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
15
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
16
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
17
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
18
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
19
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
20
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले

ओपिनियन पोल : आणखी एका राज्यात होणार सत्तापरिवर्तन, भाजपाचे कमळ फुलणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 12:44 IST

18 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर तीन मार्च रोजी निकाल हाती येणार आहे. पण मतदानापुर्वीच भाजपाला दिलासादायक वृत्त समोर आलं आहे....

नवी दिल्ली - भारताचे पूर्वोत्तर राज्य त्रिपुरामध्ये विधानसभेसाठी 18 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर तीन मार्च रोजी निकाल हाती येणार आहे. पण मतदानापुर्वीच भाजपाला दिलासादायक वृत्त समोर आलं आहे. न्यूज एक्सच्या ओपिनियन पोलनुसार त्रिपुरामध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. 60 सदस्य असणाऱ्या त्रिपुरामध्ये 25 वर्ष सत्तेत असणाऱ्या सीपीआईएमला सत्तेतून खाली खेचण्यात भाजपाला यश मिळणार असल्याचे ओपिनियन पोलमध्ये समोर आले आहे. 

ओपिनियन पोलनुसार त्रिपुरामध्ये भाजपा पहिल्यांदाच सरकार बनवणार आहे. न्यूज एक्सच्या ओपिनियन पोलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, त्रिपुरामध्ये भाजपा आणि आईपीएफटीच्या आघाडी सरकारला 31 ते 37 जागा मिळणार आहे. तर सत्तेत असणाऱ्या सीपीआईएम पक्षाला 23 ते 29 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. 

काँग्रेससह अन्य पक्षाला त्रिपुरामध्ये एकही जागा मिळणार नसल्याचे ओपिनियन पोलमध्ये स्पष्ट झालं आहे. गेल्या 25 वर्षात त्रिपुरामध्ये सीपीआईएम सत्तेत होते त्यामुळे माणिक सरकारएंटी इन्कम्बेंसी फॅक्टरी वचरढ झाले आहे. तरीही मुख्यमंत्री माणिक सरकार धनपुरमध्ये विजय होणार असल्याचे समोर आलं आहे. 

सर्वेनुसार, त्रिपुरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. पुर्ण राज्यात भाजपाचा जलवा दिसत आहे. माणिक सरकारच्या विरोधात राज्यातील जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. जनतेच्या मनातील असंतोषाचा फायदा भाजपाला मिळू शकतो. काँग्रेसमुक्त भारत या अभियान हाती घेतलेल्या भाजपाने असम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांचे पुढील लक्ष त्रिपुरा, मेघालय आणि नगालँडमध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न असेल. यासाठी भाजपामधून प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्रिपूराचा दौरा केला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाRajnath Singhराजनाथ सिंह