शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ओपिनियन पोल : आणखी एका राज्यात होणार सत्तापरिवर्तन, भाजपाचे कमळ फुलणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 12:44 IST

18 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर तीन मार्च रोजी निकाल हाती येणार आहे. पण मतदानापुर्वीच भाजपाला दिलासादायक वृत्त समोर आलं आहे....

नवी दिल्ली - भारताचे पूर्वोत्तर राज्य त्रिपुरामध्ये विधानसभेसाठी 18 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर तीन मार्च रोजी निकाल हाती येणार आहे. पण मतदानापुर्वीच भाजपाला दिलासादायक वृत्त समोर आलं आहे. न्यूज एक्सच्या ओपिनियन पोलनुसार त्रिपुरामध्ये सत्ता परिवर्तन होणार आहे. 60 सदस्य असणाऱ्या त्रिपुरामध्ये 25 वर्ष सत्तेत असणाऱ्या सीपीआईएमला सत्तेतून खाली खेचण्यात भाजपाला यश मिळणार असल्याचे ओपिनियन पोलमध्ये समोर आले आहे. 

ओपिनियन पोलनुसार त्रिपुरामध्ये भाजपा पहिल्यांदाच सरकार बनवणार आहे. न्यूज एक्सच्या ओपिनियन पोलमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, त्रिपुरामध्ये भाजपा आणि आईपीएफटीच्या आघाडी सरकारला 31 ते 37 जागा मिळणार आहे. तर सत्तेत असणाऱ्या सीपीआईएम पक्षाला 23 ते 29 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. 

काँग्रेससह अन्य पक्षाला त्रिपुरामध्ये एकही जागा मिळणार नसल्याचे ओपिनियन पोलमध्ये स्पष्ट झालं आहे. गेल्या 25 वर्षात त्रिपुरामध्ये सीपीआईएम सत्तेत होते त्यामुळे माणिक सरकारएंटी इन्कम्बेंसी फॅक्टरी वचरढ झाले आहे. तरीही मुख्यमंत्री माणिक सरकार धनपुरमध्ये विजय होणार असल्याचे समोर आलं आहे. 

सर्वेनुसार, त्रिपुरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये भाजपाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. पुर्ण राज्यात भाजपाचा जलवा दिसत आहे. माणिक सरकारच्या विरोधात राज्यातील जनतेच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. जनतेच्या मनातील असंतोषाचा फायदा भाजपाला मिळू शकतो. काँग्रेसमुक्त भारत या अभियान हाती घेतलेल्या भाजपाने असम, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांचे पुढील लक्ष त्रिपुरा, मेघालय आणि नगालँडमध्ये सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न असेल. यासाठी भाजपामधून प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्रिपूराचा दौरा केला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाRajnath Singhराजनाथ सिंह