शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
3
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
4
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
5
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
6
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
7
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
8
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
9
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
10
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
11
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
12
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
13
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
14
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
15
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
16
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
17
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
18
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
19
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
20
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...

विमानांचा झाला डबा, प्रवास धोकादायक; इमर्जन्सी लँडिंगची प्रकरणे वाढली, नेमके कारण काय, जाणून घ्या...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 14:19 IST

विमान कंपन्यांकडील उपलब्ध मनुष्यबळ, सुविधा, उपकरणे यांची तपासणीही व्हावी, असे नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने म्हटले आहे. 

नवी दिल्ली- गेल्या काही महिन्यांमध्ये इमर्जन्सी लँडिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ४६० वेळा विमानात बिघाड झाल्याच्या घटना गेल्या वर्षी भारतात घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये विमान प्रवासाबद्दल एक प्रकारची भीती पसरु लागली आहे. विमान प्रवास खरेच धोकादायक झाला आहे का? तांत्रिक बिघाडांचे प्रकार काशामुळे वाढले आहेत?, जाणून घ्या, या नेमके काय कारण आहे. 

विमानामध्ये जे अभियांत्रिकी बिघाड झाले, त्या पार्श्वभूमीवर सर्व विमान कंपन्यांनी अशा घटनांचे विशेष ऑडिटिंग करावे, असा आदेश नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने दिला आहे. विमान कंपन्यांकडील उपलब्ध मनुष्यबळ, सुविधा, उपकरणे यांची तपासणीही व्हावी, असे नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने म्हटले आहे. 

इमर्जन्सी लँडिंगची प्रकरणे का  वाढली?

जगभरात लॉकडाऊनमुळे विमान कंपन्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. विमानांचे सुटे भाग उपलब्ध होण्यास अडचण होत आहे. काही विमाने विमानतळांवरील हँगरमध्ये उभी करुन ठेवण्यात आली आहेत. 

पायलटचे कौतुक-

विमानाने उड्डाण केल्यानंतर वा जमिनीवर असताना त्यात काही तांत्रिक बिघाड झाला, तर त्यावेळी पायलट प्रसंगावधान राखून व प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन निर्णय घेतात. काही वेळेस विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करतात, अशा पायलटचे नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे संचालक अरुणकुमार यांनी कौतुक केले आहे. 

टॅग्स :airplaneविमानIndiaभारत