शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

विमानांचा झाला डबा, प्रवास धोकादायक; इमर्जन्सी लँडिंगची प्रकरणे वाढली, नेमके कारण काय, जाणून घ्या...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 14:19 IST

विमान कंपन्यांकडील उपलब्ध मनुष्यबळ, सुविधा, उपकरणे यांची तपासणीही व्हावी, असे नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने म्हटले आहे. 

नवी दिल्ली- गेल्या काही महिन्यांमध्ये इमर्जन्सी लँडिंगचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ४६० वेळा विमानात बिघाड झाल्याच्या घटना गेल्या वर्षी भारतात घडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये विमान प्रवासाबद्दल एक प्रकारची भीती पसरु लागली आहे. विमान प्रवास खरेच धोकादायक झाला आहे का? तांत्रिक बिघाडांचे प्रकार काशामुळे वाढले आहेत?, जाणून घ्या, या नेमके काय कारण आहे. 

विमानामध्ये जे अभियांत्रिकी बिघाड झाले, त्या पार्श्वभूमीवर सर्व विमान कंपन्यांनी अशा घटनांचे विशेष ऑडिटिंग करावे, असा आदेश नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने दिला आहे. विमान कंपन्यांकडील उपलब्ध मनुष्यबळ, सुविधा, उपकरणे यांची तपासणीही व्हावी, असे नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने म्हटले आहे. 

इमर्जन्सी लँडिंगची प्रकरणे का  वाढली?

जगभरात लॉकडाऊनमुळे विमान कंपन्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. विमानांचे सुटे भाग उपलब्ध होण्यास अडचण होत आहे. काही विमाने विमानतळांवरील हँगरमध्ये उभी करुन ठेवण्यात आली आहेत. 

पायलटचे कौतुक-

विमानाने उड्डाण केल्यानंतर वा जमिनीवर असताना त्यात काही तांत्रिक बिघाड झाला, तर त्यावेळी पायलट प्रसंगावधान राखून व प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन निर्णय घेतात. काही वेळेस विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करतात, अशा पायलटचे नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे संचालक अरुणकुमार यांनी कौतुक केले आहे. 

टॅग्स :airplaneविमानIndiaभारत