शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

रेल्वेनं प्रवास करताना तिकीट हरवलं तरी चिंता नको, करा फक्त एक काम अन् प्रवास होईल सुकर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 19:40 IST

रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काहीवेळा असं घडतं की अचानक प्रवास केल्यामुळे तिकिट खिडकीतून आपत्कालीन स्थितीत तिकीट काढावं लागतं.

नवी दिल्ली-

रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. काहीवेळा असं घडतं की अचानक प्रवास केल्यामुळे तिकिट खिडकीतून आपत्कालीन स्थितीत तिकीट काढावं लागतं. अशा परिस्थितीत घाईगडबडीत तुमचं तिकीट कुठेतरी हरवलं तर तुम्ही काय कराल? तुमचं तिकीट हरवलं तर काळजी करण्याची गरज नाही. कारण यासाठी भारतीय रेल्वेनं तुमच्यासाठी एक पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

रेल्वेचं तिकीट हरवल्यास काय करावं हे जाणून घेऊयात. तसंच तुमचं तिकीट कापलं किंवा फाटलं तरी तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय प्रवास पूर्ण करू शकता आणि टीसी तुम्हाला त्रास देणार नाही. 

तिकीट हरवले तर हे काम करातुमचे तिकीट हरवलं तर तुम्ही तिकीट खिडकीतून त्याच प्रवासासाठी डुप्लिकेट तिकीट घेऊ शकता. परंतु, तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की तुम्ही फक्त २ अटींवर डुप्लिकेट तिकीट मिळवू शकता एकतर तिकीट कन्फर्म असेल तर किंवा आरएसी म्हणजेच कॅन्सलेशनविरुद्ध आरक्षण तिकीट असेल तरच डुप्लिकेट तिकीट मिळतं. 

तिकीट 50 रुपयांना मिळेलतिकीट हरवल्यास, डुप्लिकेट तिकिटासाठी तुम्हाला स्लीपर श्रेणीसाठी ५० रुपये आणि त्यावरील श्रेणीसाठी १०० रुपये शुल्क द्यावं लागेल. दुसरीकडे, जर तिकीट कापलं गेलं तर तुम्हाला तिकिटाच्या रकमेच्या २५% भरावे लागतील.

रिफंडही मिळवता येतोजर तुमचं हरवलेलं तिकीट सापडलं आणि तुम्ही डुप्लिकेट तिकीट बनवलं असेल तर तुम्ही तुमच्या डुप्लिकेट तिकिटाचं रिफंड देखील घेऊ शकता. २० रुपये किंवा ५% रक्कम कापल्यानंतर, उर्वरित पैसे तुम्हाला परत केले जातात.

प्रवास केला नाही तरी रिफंड मिळतोजर तुम्हाला डुप्लिकेट होण्यासाठी वेळ लागला आणि तुम्हाला कोणत्याही कारणामुळे प्रवास करता आला नाही, तर तुम्ही TTE शी संपर्क साधून संपूर्ण घटना TTE ला सांगू शकता. त्याच वेळी, काउंटरवरून घेतलेलं तिकीट परत करून परतावा मिळू शकतो.

टॅग्स :railwayरेल्वे